मेळघाटात वनौषधींचा मोठ्या प्रमाणावर ठेवा आहे. महाराष्ट्रात १५० कुळांचे वनौषधी आहेत. यातील ९७ कूळ वनौषधी एकट्या मेळघाटात असल्याच्या नोंदी आहेत. मात्र या बहुमूल्य वनौषधीला तस्करांनी आपले ...
वाघांची शिकार आणि अवयवांच्या तस्करीच्या वाढत्या घटनांनी देशातील व्याघ्र संरक्षणाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. देशात वर्षभरात ५० वाघांचा बळी गेला आहे. ९ घटनांमध्ये वाघांच्या कातडीसह ...
सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान संतापलेल्या नातेवाईकांनी पारश्री हॉस्पिटलची प्रचंड तोडफोड केल्यानंतर मृत मुनिफा बी मोहमद हनिफ (६०) यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करु देणार नाही, ...
एक-दोन नव्हे तर चक्क २५ वर्षांपासून मेळघाट या आदिवासीबहुल भागाला लागलेला कुपोषणाचा कलंक अद्यापही पुसला गेला नाही. मेळघाटातील कुपोषण रोखण्यात शासनाच्या विविध योजना, त्यावर काम ...
देवेन्द्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांच्या सहचारिणी अमृता फडणवीस मंगळवारी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील योगासन स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी ...
राज्याचे पालक अर्थात राज्यपाल सी. विद्यासागर राव आज अमरावती जिल्ह्यात येत आहेत. ज्या अंबानगरीबाबत 'वैभवसंपन्न प्रांत' असा उल्लेख महाभारतकाळातील ग्रंथांतही आढळतो, ती विदर्भाची सांस्कृतिक ...
सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नाच्या बेडीत अडकलेली विवाहिता आता पतीच्या छळाला कंटाळली आहे. ‘मुलगी झाली तर जीवानिशी मारुन टाकेन’ अशी धमकी पतीने दिली होती. ...
खरीप २०१४ च्या हंगामात उगवन शक्ती नसलेल्या बियाणे बॅगविषयी कृषी विभागाकडे ४९८ तक्रार दाखल झाल्यात. यापैकी किती शेतकऱ्यांना रोख रकमेची किंवा मोफत बियाण्याची मदत झाली ...
राजापेठ येथील बहुप्रतीक्षित रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पूल निर्मितीच्या समस्येविषयी योग्य तो तोडगा निघावा तसेच वस्तुस्थिती नागरिकांना कळावी, यासाठी सोमवारी राजापेठ रेल्वे उड्डाण पूल ...
जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांसाठीचा नवीन डाव आता सुरू झाला आहे. ७ नोव्हेंबर रोजी खाते वाटपासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या ...