शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत तसेच आवश्यक त्या सुधारणा तत्काळ करुन अपेक्षित कर्मचारी देण्यासाठी तालुका शिक्षक आघाडीच्यावतीने तहसीलदार हरीश राठोड यांना निवेदन देण्यात आले. ...
संत्र्याच्या आंबट-गोड चवीमुळे चांदूरबाजार, वरूड, मोर्शी परिसरातील संत्रा जगप्रसिद्ध आहे. परंतु या संत्र्यावर प्रक्रिया करणारा उद्योग जिह्यात साकारला नाही. ...
विदर्भातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ५६४ शेतकऱ्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे. ...
वीज वितरण कंपनीच्या मनमानीमुळे सिंचनाचा लाभ घेता येत नाही. परिणामी सततच्या नुकसानीला कंटाळून सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा बोराळा रोहित्राशी संलग्न त्रस्त शेतकरी ...
मागील वर्षी अतिपाऊस, परतीचा पाऊस तसेच गारपिटीमुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. यावर्षी अल्पशा पावसामुळे व निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन गारद झाले. सलग तीन वर्षांपासून हीच स्थिती आहे. ...