दयार्पूर तालुक्यात तब्बल ९५७ च्या विक्रमी संख्येत क्रौंच पक्षी दिशा फाऊंडेशनचे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांना आढळून आलेत. इतक्या मोठ्या संख्येत क्रौंच पक्ष्यांची ...
पावसाच्या १२० दिवसांत केवळ ४३ दिवस पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन उद्धवस्त झाले. जिल्ह्यात वैरणासाठी किमान ७० टक्के प्रमाणात सोयाबीन कुटीचा वापर होतो. ...
कमी उत्पादन खर्चात व ११० दिवसांच्या कालावधीत येणारे, इतर पिकांच्या तुलनेत चांगला भाव मिळत असल्याने ‘कॅश क्रॉप’ या अर्थाने सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. ...
अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचे सांैदर्यीकरण, विस्तारीकरण प्रस्तावित आहे. तत्पूर्वी विमानतळाच्या वळण रस्त्याचे काम हाती घेतले जाणार ...
आजच्या स्पर्धात्मक युगात पैसा टाका अन् झटपट यश मिळवा, अशी मानसिकता मुला-मुलींची व पालकांची झाली आहे. यामध्ये अपयश आल्यास पावले आत्महत्त्येकडे वळतात. ...
मांस विक्रीतून उदरनिर्वाह करणाऱ्या कुरेशी समाजाने गोहत्या बंदीसाठी पुढाकार घेतला आहे. आता गार्इंची कत्तल करुन कोणीही मांस विकणार नाही, असा निर्णय येथील अल जमेतूल कुरेश वेलफेअर ...
इर्विनमधील दाखल झालेल्या चिखलदरा येथील आदिवासी रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता. मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाईकांनी पायपीट केल्यावर तब्बल दोन तासांनी मृतदेह गावी नेला. ...
पश्चिम विदर्भात संघटनेकडे विशेष लक्ष न देणाऱ्या शिवसेनेने आता लक्ष केंद्रित केले आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती महापालिका निवडणुका ...
शालेय पोषण आहार कामगारांचे अनेक प्रश्न शासन व प्रशासनस्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय द्यावा, यासाठी शनिवारी इर्विन चौक येथून जिल्हा परिषदेवर शालेय ...