कंवरनगर परिसरातील एका दाम्पत्याच्या घरगुती वादातून वडीलांनीच तीन वर्षीय मुलाला पळवून नेले होते. त्यामुळे मुलाच्या आईने राजापेठ पोलिसांकडे साकडे घातले होते. ...
मागील दोन वर्षांपासून कालव्याचे पाणी शेतात साचत असल्यामुळे अर्ध्याअधिक शेतातील पिकांचे नुकसान झाले. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही ...
रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांना परवाना विचारला जातो. परवाना नसल्यास त्यांना दंड आकारला जातो. त्यामुळे परवाना काढायला गेल्यास रात्र जागून .... ...
प्रियकराला सांगून तिने आपल्याच घरी चोरी करवून घेतल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. माधवी विहारात पाच दिवसांपूर्वी २ लाख ८० हजारांची घरफोडी झाली होती. ...
आशिया खंडातील भारत देशाचा भूभाग मूळ जागेवरून तब्बल पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत सरकला असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील ...
शहरात विनापरवानगीने उभारण्यात आलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवर कंपन्यांविरुद्ध फौजदारी दाखल करण्याचा निर्णय शुक्रवारी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी घेतला. ...
तालुका मुख्यालयी ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी ‘क’ दर्जाची नगरपंचायत स्थापनेचा शासननिर्णय मागील वर्षी झाला. त्यानुसार जिल्ह्यात चार तालुक्यांच्या मुख्यालयी नगरपंचायती होणार आहेत. ...
दारिद्र्यारेषेखालील नागरिकांच्या शिधापत्रिकेवर जेवढ्यांची नावे आहेत त्या सर्वांच्या बँक खात्यात पहिल्यांदाच १०० रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
स्थानिक वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान हद्दपार करण्याच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर शहरात इतरही वादग्रस्त दारु विक्रीचे दुकान बंद करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. ...
महापालिकेत बहुजन समाज पार्टीच्या गटनेतापदी गुंफाबाई मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अजय गोंडाणे यांना गटनेता... ...