नागेश चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मानवतेच्या विकासासाठी जाती नष्ट होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी हनुमंतराव उपरे, भीमराव बन्सोड , डॉ. गेल ऑम्वेट, भारत पाटणकर यांनीही जाती मुक्तीचे आंदोलन राबविण्यावर भर दिला. अरविंद देशमुख यांनी ...
भोपाळ : विद्यमान सरकारने केवळ १४ कोळसा खाणींच्या लिलावातून ८० हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केलेला आहे, असे सांगून केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी पूर्वाश्रमीच्या संपुआ सरकारवर कोळसा खाणींच्या वाटपात गैरप्रकार आणि कोट ...
विंडीज बोर्डाने बीसीसीआयच्या सहमतीने आयपीएलबाबत काही योजना तयार करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपर्यंत विंडीजच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान देण्यात येऊ नये, असे विंडीज बोर्डाने बीसीसीआयला सांगायला हवे. त्यानंतर खेळाडूंचे वर्तन बघायला हवे. देशाचे प्रतिनि ...