तालुका मुख्यालयी ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी ‘क’ दर्जाची नगरपंचायत स्थापनेचा शासननिर्णय मागील वर्षी झाला. त्यानुसार जिल्ह्यात चार तालुक्यांच्या मुख्यालयी नगरपंचायती होणार आहेत. ...
दारिद्र्यारेषेखालील नागरिकांच्या शिधापत्रिकेवर जेवढ्यांची नावे आहेत त्या सर्वांच्या बँक खात्यात पहिल्यांदाच १०० रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
स्थानिक वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान हद्दपार करण्याच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर शहरात इतरही वादग्रस्त दारु विक्रीचे दुकान बंद करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. ...
महापालिकेत बहुजन समाज पार्टीच्या गटनेतापदी गुंफाबाई मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अजय गोंडाणे यांना गटनेता... ...
शेंदूरजनाघाट नगरपरिषद अंतर्गत वराहांचा उपद्रव वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लू आणि विषाणूजन्य तापाचा धोका लक्षात घेता ... ...
चिखलदरा तालुक्यातील हत्तीघाट येथील जि.प. पूर्व माध्यमिक शाळेवर कार्यरत शिक्षिकेने गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान राहत्या घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी रेल्वेखात्याचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र नवीन गाड्या सुरू केल्या नसल्या तरी जुन्याच मंजूर प्रकल्पांना पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...