देशभरात धाडसत्र सुरू कराधान्याचे पॅकिंग करून विक्री करणाऱ्यांची नजर आता तांदूळ आणि गव्हाकडे गेली आहे. ग्राहकांनी काय खरेदी करावे आणि काय करू नये, यावर भाववाढीचे गणित अवलंबून असल्याचे देशमुख म्हणाले. पावसामुळे पीक खराब झाल्यानंतर यंदा डाळवाढ होणार असल ...
आझाद हिंद मंडळाने ८८ वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा कायम राखत यावर्षी दर्यापूर तालुक्यातील लासूर येथील आनंदेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्याचे योजिले आहे. ...
मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून त्यांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक नसबंदी प्रक्रिया अॅनिमल वेलफेअर बोर्ड आॅफ आॅफ इंडियाच्या जाचक अटीमुळे एनजीओ पुढाकार घेत ... ...
अमरावती व भातकुली तालुक्यातील शेतकरी-शेतमजुरांना शासनांच्या अन्न सुरक्षा योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला ७/१२वर शासनातर्फे दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदुळ ...
येथील शेगाव नाका ते रहाटगाव मार्गावरील पुष्पकुंज अपार्टमेंटमध्ये नियमबाह्य असलेले बांधकाम पाडण्याची कारवाई महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने शनिवारी केली. ...
येथील एमआयडीसीमधील एका प्रतिष्ठानात बनावट कीटकनाशकांची विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाने शुक्रवारी दुपारी धाड टाकून ९ लाखांचा साठा जप्त केला. ...