शासनाने आधारकार्ड नोंदणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेतला असून जिल्ह्यात आतापर्यंत २८ लाख़ २६ हजार ३१६ म्हणजेच ... ...
शेतकऱ्यांना सध्याच्या विदारक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्याद्वारे उत्पादित मालाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. ...
निसर्गाचा समतोल, प्रदूषणमुक्त गाव आदीविषयी वनविभागाद्वारा जिल्ह्यात १७० जैविक विविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्या. ...
नजीकच्या सावंगा विठोबा येथील कृष्णाजी महाराज देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. ...
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना केवळ २५ रूपयांत एक महिना दीडशे किलोमीटरचा प्रवास करण्याची सोय इज्जत पासद्वारे शासनाने केली आहे. ...
१३व्या वित्त आयोगांतर्गत पंचायत राज संस्थाना बळकटीकरणासाठी केंद्र शासनाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ... ...
पशुवैद्यकीय दवाखाना २४ तास सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना बुधवारी निवेदनाव्दारे केली आहे. ...
डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत मेळघाटातील एक गाव जागतिक पातळीवर लवकरच झळकणार आहे. दुसरीकडे आप्तस्वकीयांसोबत संवाद साधण्यासाठी नागरिकांनी... ...
येथील गुरु गंगाधार स्वामी वीरशैव मठात शके ८८५ इ.स. ९६३ पासून गणेशोत्सव साजरा केला जातो. ...
येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स शाखेस फसविणाऱ्या आरोपीस धनादेश अनादर प्रकरणी १ महिना कारावास ...