जमिनीत आर्द्रतेचा अभाव, अन्नद्रव्याची कमतरता, वातावरणातील बदल व रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यातील काही भागांत कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे. ...
एकीकडे शेतकरी आत्महत्या आणि त्यावरील उपाययोजनांचा ऊहापोह सुरू असताना संत्रा उत्पादकांनी नैसर्गिक संकटावर मात करीत जिल्ह्याबाहेर हक्काची बाजारपेठ मिळविली आहे. ...