केंद्रीय मंत्रिमंडळाची मोहर : कृषी मूल्य आयोगाच्या शिफारसीला मान्यता ...
औरंगाबाद : जिल्ह्यात तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि. १२) लेखणी बंद आंदोलन केले. ...
मध्य प्रदेशातून दुपारी बारा वाजतादरम्यान तालुक्यात आलेल्या हेलिकॉप्टरमधून आगीचे गोळे जंगल परिसरात पडल्याने तब्बल... ...
जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणारा बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच गती देण्याची ग्वाही ... ...
दारिद्र्यरेषेखालील महिलांना रोजगार व रोजगारातून स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा उदात्त हेतूलाच हरताळ फासण्यात आला. ...
दुष्काळ, नापिकी, कर्जाचा डोंगर अशा विविध कारणांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे हित जोपासण्याऐवजी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती .. ...
जिल्ह्यात मे ते आॅगस्ट २०१६ दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ७७ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्य पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ...
जिल्ह्यासाठी सन २०१६-१७ करिता ३ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. ...
जनता दल सेक्युलरच्यावतीने सोमवारी आयोजित मोर्चात शेतकरी, शेतमजुरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता़ तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ ...
स्मार्ट सिटी नामांकन स्पर्धेत अव्वलस्थानी असलेल्या अमरावती शहरातील रस्ते दुभाजक आणि चौकांचे लोकसहभागातून सौंदर्यीकरण होणार आहे. ...