कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडद्वारे तूर खरेदी गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने शेकडो शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल शेतकऱ्यांच्या तुरी बाजार समितीत पउून आहेत. ...
रबी २०१५-१६ हंगामात राष्ट्रीय कृषी पीक विमा काढलेल्या १५ हजार ८८९ शेतकऱ्यांपैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. ...
अचलपूर बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये नाफेडमार्फत सुरू असलेल्या तूर खरेदी केंद्रावर आ. बच्चू कडू यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता अचानक भेट दिली. ...