जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील आदिवासीबहुल भागात तसेच इतर ग्रामीण क्षेत्रामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व ग्रामगीताचार्य तुकारामदादा गीताचार्य यांच्या .. ...
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीनंतर सोमवार २७ मार्च रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. ...
सात वर्षांतील तापमानाच्या तुलनेत यंदाचा मार्च सर्वाधिक 'हॉट' असल्याचे आढळून येत आहे. ...
पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून आठ वर्षां पूर्वी दिवंगत माजी सरपंचाने पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती ... ...
आतापर्यंत आपण अनेक नाविण्यपूर्ण नवलाईच्या गोष्टी ऐकल्या किंवा पाहिल्यात. ...
वनौषधीयुक्त वनस्पती उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. ...
जिल्ह्यातील ४६९ पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. त्यापैकी २०३४ ठेवीदारांना १७५ कोटी ३० लाखांची रक्कम देय आहे. ...
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. भारतीय नववर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्यापासून होतो. ...
बदलत्या राजकीय समीकरणात दबावतंत्राचा वापर होत आहे. सभापती म्हणून शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर अशा राजकारणात स्वारस्य नाही. ...
चैत्र शुक्ल प्रतिपदा. गुढी पाडवा. मांगल्य, तेजस्विता आणि आत्मविश्वासाने उजळून निघालेली नववर्षाची पहाट. ...