उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची झळ ग्रामस्थांना सोसावी लागत आहे. ...
सहा हजार लोकसंख्या असलेल्या टाकरखेडा संभू येथे नागरिकांना केला जाणार पाणीपुरवठा अपुरा असल्याने टंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे. ...
कर्जमाफीसाठी होत असलेल्या संघर्षामुळे बँकाची कर्जवसुली सर्व स्तरावर प्रभावित झाली आहे. ...
आयुक्त हेमंत पवार यांच्या ‘मिशन तो पेन्डन्सी’ला लेखा विभागाने हरताळ फासला आहे. ...
चांदूररेल्वे तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे शेतकऱ्यांच्या शेतात शिरत आहे. त्यांना शेतीच्याकामांकरिता पांदण रस्ते नाही. ...
कृषी व शिक्षण क्षेत्रात जगात ज्यांची महामानव म्हणून ओळख आहे अशा डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे पुढील सत्रापासून कृषी महाविद्यालय सुरू होईल, ... ...
शासकीय योजनांसाठी शेतकऱ्यांचे भूसंपादन व पुनर्वसनाच्या प्रश्नावर जाब विचारीत आ.बच्चू कडू यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ...
सामाजिक व आर्थिक मागास असलेल्या विद्यार्थ्यांना यापूर्वी शासनाकडून मोफत गणवेश दिले जात होते. ...
‘पृथ्वी टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ या खासगी अभिकर्त्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या शहर बससेवेची आकस्मिक तपासणी होणार आहे. ...
महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोमवारी झालेल्या झोन सभापती अर्थात मिनी महापौर पदाच्या निवडणुकीत महिला नगरसेवकांनी मोहोर उमटविली. ...