रूख्मिणीनगर प्रभागातील रस्ता आणि भुयारी गटारच्या कामावरून उद्भवलेल्या वादातून महापालिकेच्या उपअभियंत्याला नगरसेविकेच्या पुत्राने मारहाण केली. ...
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर अतितीव्र स्वरूपाच्या कमी दाबाच्या पट्टयात झाल्यामुळे .... ...
शहर आणि जिल्ह्यात ‘स्वाईन फ्लू’ या भयंकर आजाराने अक्षरश: धुमाकूळ घातला असताना आरोग्य खाते मात्र आकडेवारी लपविण्याच्या प्रयत्नात आहे. ...
तालुक्यातील काटकुंभ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी आणि मराठी भाषा शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याने ... ...
येथील राजापेठ पोलीस ठाण्याच्या बाजूस महापालिका संकुलासमोर उभारण्यात आलेला अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा प्लास्टिकने कापडाने झाकून कायम दुर्लक्षित केले आहे. ...
कर्जमाफी व कर्मचारी वेतन आयोगाने येणाऱ्या आर्थिक तणावाला सामोरे जाण्यासाठी शासनाने विकासनिधीला ३० टक्क्यांनी कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शासनाने अखर्चित निधी परत मागितल्यानंतर जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या ... ...
राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जी घोषणा केली ते पूर्णत: फसवी आहे. ...
स्वाईन फ्लूची लक्षणे सर्वसाधारण आजारासारखीच असल्यामुळे निदान होत नाही आणि रूग्णाची प्रकृती अचानक खालावते. ...
सततची नापिकी, अस्मानी संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. ...