दोन विजेच्या दिव्याचे बिल २० हजार रुपये आल्याचा धसका घेऊन एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी अंजनगाव सुर्जी येथे उघडकीस आली. ...
केंद्र, राज्य शासनाने प्रत्येक कुटुंबात शौचालय असणे बंधनकारक केले असताना गावाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सरपंचांनी शौचालय बांधकामाकरिता सहकार्य न केल्याने .... ...
मानवी जीवनात विज्ञान केंद्रबिंदू असल्याचा बहुंताश जणांचा विश्वास आहे. मात्र, आजचे आणि भविष्यातील विज्ञानाचा पाया हजारो वर्षांपूर्वीच भारतीय संस्कृतीने रोवला आहे. ...
शासकीय व निमशासकीय कार्यालयातील महिलांची सुरक्षा, त्यांच्यावरील अत्याचार, हल्ले रोखण्यासाठी ‘अस्त्र’ ठरणाऱ्या विशाखा समितीचे अस्तित्त्व जिल्ह्यात कागदापुरतेच आहे. ...