पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना यंदाच्या हंगामात संत्रा, मोसंबी, डाळींब, केळी, आंबा व लिंबू आदी पिकांच्या आंबिया बहरासाठी लागू करण्यात आली. ...
जिल्हातील शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनाना सदर कायद्यांतर्गत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती ही मंडळामार्फत नोंदणी झालेल्या सुरक्षाकांची करणे बंधनकारक आहे. ...
बर्फ तयार करण्याच्या लोखंडी पत्र्याच्या डब्यामध्ये दुधाचा बर्फ करण्यासाठी अस्वच्छ ठिकाणी दूध साठविण्यात आला. माहितीच्या आधारे अन्न व प्रशासन विभागाने तत्क्षण धाड टाकून दोन हजार लीटर दूध जप्त केले. ...
जिल्ह्यात जीवघेण्या डेंग्यू आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. राजापेठस्थित एका खासगी रुग्णालयात पाच दिवसांत डेंग्यू आजाराचे नऊ रूग्ण 'पॉझिटिव्ह' आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एल्गार पुकारला आहे. ५ आॅक्टोबर रोजी येथील राजकमल चौकात जेलभरो आंदोलन करीत कृती समितीच्यावतीने शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधले. ...
संत गाडगेबाबा विद्यापीठात अभियांत्रिकीच्या निकालात घोळ असल्याचा आक्षेप नोंदवीत युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेच्यावतीने गुरुवारी परीक्षा संचालकांच्या टेबलवर शाई फेकली. ...
एका सर्पमित्राच्या घरी तस्कर जातीच्या सापाने १ आॅगस्ट रोजी सहा अंडी दिली. त्या अंड्याचे काय करायचे लक्षात न आल्याने सदर अंडी 'युथ कंझर्वेशन आॅफ वाईल्ड अॅनिमल अॅन्ड मल्टीपर्पज सोसायटी'चे अध्यक्ष .... ...