कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे सलग दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेल्याची घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्याची यंत्रणा हादरली आहे. सामान्य रूग्णालयाच्या माहितीनुसार यंदा जानेवारीपासून आतापर्यंत १५४ विषबाधेचे रूग्ण दाखल झाले असल्याने मृत ...
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. मात्र, हा निधी कोठे, कसा खर्च होतो याचे नियोजन नसल्याने योजनांपासून खरे लाभार्थी वंचित राहतात. ...
खासगी पॅथॉलॉजी व खासगी डॉक्टरांकडून डेंग्यूबाबतच्या ‘रॅपिड व अन्य प्राथमिक चाचण्या’ जिल्हा आरोग्य यंत्रणेने ‘अनकन्फर्मेटिव्ह’ (अविश्वसनीय) ठरविल्याने डॉक्टरांमधून संताप व्यक्त होत आहे. ...
शहरातील वर्दळीच्या मार्गावरील अतिक्रमित हातगाड्या व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनांवर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शनिवारी रात्री बडगा उगारला. ...