वाघ आणि इतर वन्यजीवांचे अधिवास असलेली जंगले आणि त्यालगतच्या क्षेत्रात मानव आणि वन्यजीवांदरम्यान शिगेला पोहोचलेला संघर्ष हे आज वनविभागापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. ...
मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाला भेट देणा-या पर्यटकांची आता आॅनलाइन नोंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेशद्वारावर पर्यटकांचा ‘बायोडाटा’ टिपण्यात येणार असून दिवसभरात किती जणांनी भेटी दिल्यात, याची माहिती आॅनलाइन प्रसारित करणार आहे ...
अशोक पारधी ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : संपूर्ण देशात स्वच्छता हीच सेवा मोहिम राबविण्यात येत आहे. नागरी व ग्रामीण भागात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोंबरपर्यंत स्वच्छता पंधरवाडा सुरु असून त्याअंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळ या सर्व ठिकाण ...
‘दिल्लीचाही सातबारा हवा तुला अन् मला रे, बळी राज्याच्या मुला रे’... या आपल्या काव्याच्या माध्यमातून युथ फॉर स्वराज ही संघटना मागील वर्षभरापासून राष्टÑीय पातळीवर ही संघटना वर्षभरापासून... ...
मालमत्ता सर्वेक्षणासाठी जीआयएस प्रणालीवर आधारित नकाशे उपलब्ध होत नसतील त्याच स्थितीत गुगल मॅप व अन्य समकक्ष नकाशांचा आधारे सर्वेक्षण करण्यास राज्य सरकारने मुभा दिली आहे. ...
अमरावतीकडे जाणारा वर्दळीचा मुख्य रस्ता नरखेड रेल्वे क्रॉसिंग उडाणपुलापर्यंत छन्नी-छन्नी झाला आहे. पक्का रस्ता होईल तेव्हा होईल. कमीत कमी डागडुजी तरी करा, .... ...
अमरावती, दि. 17 - वरूड नजीकच्या शेंदूरजनाघाट (मलकापूर) येथील २४ वर्षीय विवाहित महिलेला उपचारासाठी घेऊन जाण्याचा बहाणा करीत मध्यप्रदेशात नेऊन विकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी दोन महिलांसह चौघांवर गुन्हे दाखल केले आह ...