विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात परतीच्या पावसाने सरासरी भरून काढली. त्यामुळे रब्बीची क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात रब्बीसाठी ३२ लाख ५० हजार मेट्रिक टन आवंटन मंजूर असल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. ...
अमरावतीवरून मोर्शीकडे ३२ किलोमीटर आणि मोर्शीवरून अमरावतीकडे २३ किलोमीटर अंतरावर गोराळा या स्टॉपपासून पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर सुंदरगिरी नावाच्या उंच व रूंद अशा निसर्गरम्य टेकडीवर पिंगळादेवीचे ऐतिहासिक भव्य असे मंदिर आहे ...
मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात जिल्हा परिषद उपविभागीय स्तराचे कार्यालय ग्रामीण भागातील रस्ते तयार करण्यासाठी यंत्रणा उभारली असताना धारणी व चिखलदरा या दोन्ही आदिवासी तालुक्यातील कामे रखडली आहेत. ...
निक सर्वशाखीय माळी महासंघाच्यावतीने राज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज उपवर युवक-युवती ऋणानुबंध परिचय महामेळाव्याचे आयोजन ९ डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. ...
- नरेंद्र जावरेअमरावती, दि. २५ - पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात आगळा ठसा उमटवून नुकताच जगाचा निरोप घेणा-या अरूण साधू यांचे जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे आहे. सन १९४१ मध्ये परतवाड्यातील प्रसिद्ध विदर्भ मीलच्या क्वॉर्टरमध्ये त्यांचा जन्म झ ...
मुंबई विद्यापीठाच्या निकालांमध्ये झालेल्या गोंधळानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आॅनलाईन मूल्यांकनासाठी संबंधित प्राध्यापकांना चार मिनिटांचा कालावधी अनिवार्य केला आहे. ...
केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने विकासाच्या विकेंद्रीकरणासाठी ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठीची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...