राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा अंतिम उपाय असू शकत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेतमालाला उप्तादन खर्चापेक्षा 50 टक्के नफा देण्याची गरज आहे ...
भरधाव कारचा रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात नागपूर येथील कल्याणी कुटुंबीयातील १२ वर्षीय करणचा मृत्यू झाला. ...
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या यशानंतर काँग्रेसने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवरदेखील झेंडा फडकविला आहे. जिल्ह्यातील २५५ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. ...
अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे गावकºयांनी गावातील प्रत्येक घरी देशासाठी शहीद झालेल्या व देशासाठी लढत असलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ प्रत्येक घरी एकेक दीप प्रज्वलित करण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आठ लाख अमरावतीकरांचे प्रतिनिधित्व करणाºया महापालिकेत आयटी (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) सेलची उभारणी होणार आहे. संगणकीकरणाच्या या युगात प्रत्येक घटकांचे डिजिटायजेशन होत असताना महापालिकेत आयटी सेल असावा, असा मानस महापौर संजय नर ...
खाद्यतेलाचे प्लास्टिकचेच नव्हे, तर टिनाच्या पिंपांचा पुनर्वापर मानवी आरोग्यास धोकादायक आहे; मात्र पैसे वाचविण्यासाठी व्यापाºयांकडून जुन्या, गंजलेल्या पिंपातून खाद्यतेलाची विक्री शहरात सर्रास केली जात आहे. ...