पांढुर्णा व नागपूर मार्गाच्या रुंदीकरणासाठी अडसर ठरणारे १ हजार १९० वृक्ष कापली जाणार आहेत. यासंदर्भात वनविभागाकडून करण्यात येणारा डोळझाकपणा चव्हाट्यावर आणला. ...
अमरावती-नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील वरुड तालुक्यातील आमनेर या ऐतिहासिक गावात मोहर्रम उत्सव हिंदू,मुस्लीम बांधव उत्साहात साजरा करतात. मुगल बादशहा औरंगजेबाचे वास्तव्य या गावात राहिले आहे. ...
वनविभागाच्यावतीने १ ते ७ आॅक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह राबविला जात आहे. त्याअनुषंगाने वाघांचे संवर्धन, संरक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांचे दर्शन आणि निसर्ग सौंदर्यांचा पर्यटकांना आनंद लुटता यावा, .... ...
विजयादशमीच्या शुभपर्वावर अंबानगरीत ५१ फुटाच्या दहातोंडी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. २८ वर्षांनंतर शनिवारी झालेल्या रावण दहनाला अमरावतीकरांनी तोबागर्दी केली. ...
मुद्रा बँक योजनेची शहरी, ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम, डोंगरी अणि आदिवासी भागात प्रभावीपणे अंमलबजावणी करताना त्याबबतचे संनियंत्रण, समन्वय आणि आढावा घेण्यासाठी नियोजन विभाग शासन निर्णयानुसार राज्यस्तरीय सनियंत्रण समितीमध्ये तीन वर्षांकरिता ...
वनक्षेत्रात नियमबाह्य बांधकाम, उत्खन्नन, गौण खनिजाची चोरी, रस्ते निर्मिती झाल्यास संबंधितांविरुद्ध मुख्य वनसंरक्षकांनी वनभंग गुन्हे दाखल करावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. ...
१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत विभागातील पाच जिल्ह्यांत ७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यामानाच्या तुलनेत यंदा मान्सून अखेरीस २४ टक्के पावसाची तूट नोंदविली गेली असून त्यात यवतमाळात सर्वात कमी (६१.७ टक्के) पाऊस पडला आहे. ...
शहरात तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर यंदा रावण दहन केले जाईल. उद्या शनिवारी विजयादशमीच्या पर्वावर नेहरू मैदानात दशमुखी रावणाच्या पुतळ्याचे दहन होईल. ...