आॅनलाईन लोकमतचांदूर रेल्वे : अमरावती-अजनी इंटरसिटी एक्स्प्रेस व अमरावती जबलपूर एक्स्प्रेसने सोमवारी चांदूर रेल्वे स्थानकावर थांबा घेताच उपस्थित शेकडो शहरवासीयांनी जल्लोष केला. ढोल-ताशांच्या निनादाने संपूर्ण स्टेशन दुमदुमले. एकाच दिवशी दोन रेल्वे गाड ...
मोर्शी रोहयो परिक्षेत्रांतर्गत दिवाणखेड येथील रोपवाटिकेतील रोपांना जिवंत ठेवण्यासाठी पाझर तलावातून आधी पाण्याची चोरी नंतर रीतसर परवानगी, असा अफलातून कारभार वनविभागाने चालविल्याचे दिसून येते. ...
पुलांच्या दुरुस्तीसाठी आता निधी राखीव ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील रस्ते दुरुस्ती व देखभालीसाठी जो निधी उपलब्ध होईल, त्यातील १० टक्के निधी पुलांच्या दुरुस्तीसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. पुलांंसह सरकारी इमारतींच्या ...
शासनाचे कपाशीच्या पीक कापणीअंती बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्राचा मंडळनिहाय अहवाल शासनाने या आठवड्यात विभागीय आयुक्तांना मागितला. यात विभागातील १४४ महसूल मंडळ निकषात बाद ठरल्याने ‘एनडीआरएफ’च्या २०४ कोटी २५ लाखांच्या नुकसान भरपाईपास ...
तिवसा तालुक्यात एका २५ वर्षीय शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोटा येथे घडली. ...
आर्वीनजीक कार अपघातात दुर्देवी मृत्यू झालेल्या पत्नीची स्मशानभूमित अखेरची भेट घेताना 'साक्षी मला माफ कर' माझी खूप मोठी चूक झाली, असे भावनिक उद्गार जखमी अवस्थेतील पती पंकज लोंधे यांनी काढले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकारण्याकरिता प्रत्येक खासदाराने एक ग्राम दत्तक घेण्याचा उपक्रम देशात सुरू करण्यात आला. याच धर्तीवर खासदार आनंदराव अडसूळ यांनी मेळघाटातील ‘अतिसंपन्न’ग्राम कळमखारला सांसद आदर्श ग्राम म्हणून दत्तक घेतले. ...