धूळघाट रेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता झाल्याप्रकरणी मेळघाटचे आ. प्रभूदास भिलावेकर यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता. ...
राज्यात किती विवाह मंडळे कार्यरत आहेत. त्यापैकी किती विवाह मंडळे नोंदणीकृत आहेत आणि ज्या मंडळांनी नोंदणी केलेली नाही, त्यावर जिल्हा व महापालिकास्तरावर काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला केली आहे. ...
आर्थिक परिस्थितीने खचलेल्या कुटुंबांतील चिमुकल्यांच्या गरजेचा फायदा घेऊन तुटपुंज्या पगारावर राबविणाऱ्या मालकांनीच बालमजुरी कायदा गुंडाळला आहे. १८ वर्षांखालील बालकांना कामगार म्हणून नोकरीला ठेवल्यास २० हजार रुपये दंड आणि तीन महिने शिक्षेची तरतूद कागदा ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हरविलेले मोबाइल ट्रेस करून शोधलेले ३० मोबाइल सायबर पोलिसांनी सोमवारी नागरिकांना परत केले. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते ते मोबाइल संबंधित नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आले. १ एप्रिल रोजी सायबर ठाणे सुरू झाल् ...
राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य आहे. त्याकरिता वनविभाग रिकाम्या जमिनींचा शोध घेत आहे. मात्र, वनविभागाची ४५ लाख हेक्टर वनजमीन ‘महसूल’च्या ताब्यात असताना या जमिनींवर वृक्षारोपण कार ...
आर्थिक परिस्थितीने खचलेल्या कुटुंबांतील चिमुकल्यांच्या गरजेचा फायदा घेऊन तुटपुंज्या पगारावर राबविणाºया मालकांनीच बालमजुरी कायदा गुंडाळला आहे. 14 वर्षांखालील बालकांना कामगार म्हणून नोकरीला ठेवल्यास २० हजार रुपये दंड आणि तीन महिने शिक्षेची तरतूद कागद ...
राज्यातील उद्योगांची तपासणी करण्यासाठी भरारी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) या पथकाची स्थापना करण्यात आली. ...
लहरी हवामानामुळे शेतीपिकावर होणारे परिणाम व विविध समस्यांवर मात करण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील ५,१४२ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) राबविण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सहा वर्षांपर्यंत असणा-या या प्रकल्पासाठी स ...
धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रातील ग्राम पळसकुंडी येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामात अपहार झाल्याप्रकरणी वनक्षेत्र अधिकारी व नायब तहसीलदार यांना अटक होऊ नये, यासाठी चक्क मंत्रालयातून सूत्रे हलल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. ...