भाजपक्षाची निर्विवाद सत्ता असलेल्या महापालिकेला तब्बल ३१९ कोटींची देणी चुकवायची आहेत. डोईवर कर्जाचा डोंगर असल्याने शासनाकडून येणाऱ्या तोकड्या निधीवर महापालिकेचा आर्थिक डोलारा उभा असून, प्रशासन विकासकामांबाबात बॅकफूटवर आले आहे. ...
वीज बिलांचा नियमित भरणा करण्याची तयारी असतानाही केंद्र नसल्याने नियमित वीज बिल भरणा करण्यास असमर्थ असलेल्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत मोबाईल कॅश कलेक्शन व्हॅन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नाफेडची सबएंजट असलेल्या खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी-कर्मचाऱ्यांची बहुतेक केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीच्या नियमांना हरताळ फासला. यामुळे क्रमवारीत असलेले शेतकरी प्रतीक्षेतच राहीले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्जमाफीसाठी १ लाख ९७ हजार ६१३ शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज केलेत. प्रत्यक्षात १ लाख २१ हजार २५५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. सद्यस्थितीत दहावी 'ग्रीन लिस्ट' पडताळणीला आली. सहकार सूत्रांच्या अंदाजानुसार ही अखेरचीच यादी ...
शासकीय वाहनाने येऊन खल्लार ठाण्याच्या पोलिसांनी येथील एका बारवर उशिरापर्यत एंजॉय केला. येथील एका वाळू माफियाने गुरुवारी सायंकाळी ही ‘ओली’ पार्टी दिल्याचे सांगण्यात आले व तोही यावेळी सोबत होता. पोलिसांच्या या पार्टीची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. ठा ...
संपुर्ण राज्यात २३ जूनपासून प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शिरावर प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी असेल. ...
प्रधानमंत्री आवास योजनेत नाव, मात्र जागा नसलेल्या तिवसा नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल लाभार्थींना ई-क्लास जमिनीमधून जागा उपलब्ध करून देण्यासह इतरही विषयांवर आ. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांन ...
खरीप हंगाम सुरू झाला असून, पेरणीकरिता सोय नसल्यामुळे शेतकरी पीक कर्जाकरिता बँकेत अर्ज करतात. बँकेचे अधिकारी मात्र अनावश्यक कागदपत्रांकरिता शेतकऱ्यांना त्रास देत असून, नो-ड्यूज दाखल्याची बळजबरी बँक करीत असल्याची तक्रार युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने तूर, हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे निकष बुधवारी जाहीर केले. यामध्ये ‘एसएमएस’ आल्यानंतरही ज्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला नाही, त्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मा ...
राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने जिल्ह्यासाठी ४० नवीन शिवशाही बस काही महिन्यापूर्वी दाखल झाल्या. नवीन व तेवढ्याच आरामदायक असलेल्या शिवशाहीचा प्रवास प्रवाशांना आवडल्यामुळे या बसचे सर्वांनी स्वागतही केले. ...