शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात पाळा-सालबर्डी मार्गात चक्क रस्त्याशेजारीच रोप लावण्याचा प्रताप संबंधित यंत्रणेने चालविला आहे. त्यामुळे भविष्यात ही वृक्ष मोठी झाल्यास ती तोडावीच लागेल, ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षित केली. याप्र ...
विदर्भात बहुतेक ठिकाणी मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १६ व १७ जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञाने वर्तविली आहे. ...
इर्विन चौकात जलेबीचा व्यवसाय करणाऱ्या मो. अब्रार उल हक मो. इब्राहीम (२८) यांच्या जमिल कॉलनीतील घर फोडून चोरांनी तब्बल १३ लाख २५ हजारांची रोख लंपास केली. ही घटना शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अब्रार यांनी त्यांच्या दुकानातील संतोष ...
स्वच्छता कामगारांना किमान वेतन कायद्यातील तरतुदीनुसार वेतन दिल्यास दैनंदिन स्वच्छतेचा वार्षिक खर्च सुमारे ३८ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. स्थायीच्या प्रस्तावानुसार , प्रभागनिहाय २२ कंत्राटदार नेमल्यास १४ व्या वित्त आयोगातील संपूर्ण निधी केवळ स्वच्छते ...
तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पावसाच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण केव्हा होणार, असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. ...
सत्ता हे सेवेचे साधन आहे व याच विचाराने केंद्र अन् राज्यातील सरकार काम करीत आहे. देशातील सरकार परिवर्तनशील असल्याने शेवटच्या टोकावरील माणसाचे परिवर्तन झाले पाहिजे, हाच प्रयत्न होत आहे. यासाठीच देशात नरेंद्र मोदी सरकारने मूलभूत परिवर्तनाच्या योजना दिल ...
दिव्यांगांसाठी स्वनिधीतील ५ टक्के निधी राखीव ठेवा आणि तो त्याच वर्षी दिव्यांगांसाठी खर्च करा असे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींना २५ जून रोजी दिले आहेत. ...
सत्तेच्या विरोधी बाकावर असताना मेळघाटचा कानाकोपरा छानून आदिवासी बालकांच्या कुपोषणाच्या मृत्यूचा आवाज मुंबईत काढणारे राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत बालमृत्यूच्या संख्येत वाढ झाली असतानाही फिरकले नसल्याने आरोग्यमंत्री गेले कुठे, असा सवाल आदिवासींनी ...
मधुबन प्रकाशनच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणाबाबत प्रकाशनाच्या विधिज्ञांनी शुक्रवारी अमरावती येथे दाखल होऊन माफीनामा सादर केला. ...