बडनेरा येथील रहिवासी वहिदा या महिलेने तृतीयपंथीयांचा चालविलेला छळ रोखण्यासाठी तृतीयपंथीयांनी बुधवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून न्याय मिळण्याची भूमिका मांडली. पोलिसांनी आम्हाला अपेक्षित असलेली बाजू समजून घेतली नाही. त्यामुळे पोलिसांकडून न्याय न मिळाल् ...
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात हवा तसा पाऊस न झाल्याने व धरण परिसरात अपेक्षित पाऊस न पडल्याने ९ जुलैनंतरही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेले आहेत. अनेक प्रकल्पांचा आतपर्यंत पाणीसाठा हा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने चिंता वाढली असून, धरण परिसरात व ...
पावसाबरोबर तापमानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शहरात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सर्दी, खोकला, ताप याचबरोबर पोटाचे विकार आणि उलट्या जुलाब आदी आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...
अलीकडच्या पाच वर्षांत पाऊस लहरी झालेला आहे. किंबहुना गत ५५ वर्षांचा आढावा घेता मान्सूनच्या आगमनात विविधता आढळते. या कालावधीत मान्सून तब्बल १२ वेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आलेला आहे. ...
पावसापासून बचाव करण्यासाठी टिप्परखाली लपलेल्या एका इसमाचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना फे्रजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील नासीरभाई यांच्या खदान परिसरात मंगळवारी सकाळी ८.३० वाजता घडली. देवीदास गंगाराम चैलवार (५०,रा.मासोद) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी फे्र ...
महिला व बालविकास विभागाने सुरू केलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत ५७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून ८१ लाख २५ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे आला आहे. या योजनत तालुक्यांतील लाभार्थ्यांचा समावेश आहे. ...
येथील ९३ वर्षीय गोपाळराव यावले यांची ४७ वर्षांपासून रेडिओशी जुळलेली सलगी आजतागायत कायम आहे. त्यामुळे ते आजही रेडिओला तू माझा सांगाती, असे संबोधतात. ...