जिल्ह्याला व्हायरल फिवरने कवेत घेतल्याची स्थिती ४६ दिवसांत २ हजार ५११ तापांच्या दाखल रुग्णांवरून निदर्शनास येत आहे. या रुग्णांपैकी ६७६ रुग्णांचे रक्तनमुने पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर टायफाईड निदान करण्यात आले. याशिवाय पोटाच्या आजाराचे तब्बल ७७७ र ...
अंजनगाव सुर्जीच्या ठाणेदारास पकडण्यासाठी अकोला एसीबी पथकाने २९ आॅगस्ट रोजी सापळा रचला. मात्र, अर्धवट कारवाईमुळे एसीबी पथकाला परत जावे लागले. त्यानंतर १२ दिवसांनी एसीबी पथकाने रायटरसह तीन खासगी व्यक्तींविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ...
जिल्ह्यातल्या नेरपिंगळाई येथील गुरू गंगाधर वीरशैव मठातील ऐतिहासिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शके ८८५ अर्थात इ.स. ९६३ पासून १०५५ वर्षांची या गणेशोत्सवाची परंपरा आहे. ...
पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. तिवसा, भातकुली, अमरावती या तालुक्यांतच नव्हे, तर जिल्हाभरात सोयाबीनसह अन्य पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी व जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागण ...
बडनेरा येथील प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमसीए अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील चौथ्या सेमिस्टरच्या सीजीएस विषयाच्या उन्हाळी परीक्षा- २०१८ च्या निकालात एक-दोन नव्हे, तर २५ विद्यार्थी नापास झाले होते. मात्र, याच विद्यार्थ्यांनी पुनर्मू ...
जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात चांगलीच मोकळीक देण्यात येत असल्याचे आढळून येत आहे. नातेवाईक कैद्यांशी भेटीगाठी घेऊन पैसा, खर्रा, गुटखा पुड्यांसह आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...
नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत दयार्पूर शहरातील वाढलेले अतिक्रमण हटविण्यात आले. या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्या बुजल्या होत्या. अतिक्रमण हटविल्यानंतर या नाल्या या जेसीबीच्या माध्यमातून मोकळा करण्यात आल्या ...
जिल्हा परिषद अध्यक्षांनी बोलाविलेल्या १४ सप्टेंबर बैठकीत मुख्यलेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले हे अनुउपस्थितीत राहिल्याने ही सोमवारी बोलविली होती.तसेच पत्रही वित्त अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु, या दोन्ही बैठकीत ते उपस्थित नव्हते. त्यामुळे अध्यक्षा ...
गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्येत झालेली लक्षणीय घट आणि त्याकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष पाहता महापालिका शाळांच्या अस्तिवावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. गतवर्षीची पटसंख्या टिकवता न आल्याने अंबिकानगरातील हिंदी प्राथमिक शाळा समायोजित करण्याची नाम ...