अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी शांतीलाल पटेल यांच्यावर मंगळवारी पहाटे शहरातील कुख्यात पाच ते सात गुंडांनी रॉड व सळईने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी अमरावती येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींकडे ९६ लाखांची वीज देयक थकीत असल्यामुळे या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीज महावितरण कंपनीने तीन ते चार दिवसांपासून हा धडाकाच सुरू केल्यामुळे अर्ध्या तालुक्यात अंधाराचे सावट पसरले आहे. ...
शहरात चिमुकल्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल व्हॅन मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. अनुचित घटना टाळण्यासाठी व्हॅनचे फिटनेस आरटीओंकडून नित्याने तपासले जाते. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या चालकांचे का नाही, असा सवाल नागरिकांचा असून, एका खासगी डॉक्टरांकडे द ...
साद्राबाडी व लगतच्या काही गावांमध्ये सौम्य स्वरूपाच्या भूकंपाचे धक्के नागरिक अनुभवत आहेत. हा स्वारोहणाचा प्रकार आहे. यामध्ये काही कालावधीत यामध्ये निश्चित कमी येणार असल्याची माहिती जिआॅलॉजीकल सर्वे आॅफ इंडिया (जीएसआय)च्या सूत्रांनी दिली. ...
यंदाच्या खरिपाला तीन महिने झाले असताना अद्याप १,०७१ कोटींचे कर्जवाटप बाकी आहे. शेतकरी अडचणीत असताना बँका त्यांना कर्जपुरवठा करीत नसल्यानेच कर्जवाटपाचा टक्का माघारला. यंदा जिल्ह्यास १६३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ५७,८८६ शेतकऱ् ...
खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना प्रतिनियुक्तीने जिल्हा परिषद शाळांमध्ये पदस्थापना द्याव्यात, तसेच त्यांना हजरही करून घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहे ...
कॅम्पस्थित एनसीसी कँटिनसमोरील त्रिकोणी बगिच्याजवळ एक शाळकरी आॅटो उलटून आठ विद्यार्थिंनी किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. त्यामुळे आॅटोचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करीत जीवघेणी कसरत करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...
‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेतून अमरावती शहर आता कायमचे बाद झाले आहे. १९ जानेवारीला केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने चौथ्या फेरीतील नऊ पात्र शहरांची नावे घोषित केली. ...