दीड वर्षात ३० पेक्षा अधिक अपघातात पाच जणांचा बळी व ३० जण जखमी झाल्याची नोंद सेमाडोह नजीकच्या मोतीनाला पुलावर झाली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल केला जात आहे. ...
विदर्भाचा कॅलीफोर्निया म्हणून ओळख असलेला वरुड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने नदी-नाले अद्यापही कोरडेच आहेत. तसेच प्रकल्पातही पाणीसाठा नसल्याने सद्यस्थितीत पिकांची अवस्था बिकट झालेली आहेत. सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. ...
'आय क्लीन अमरावती' च्या उपक्रमाला गालबोट व हरताळ फासण्याचे प्रकार सद्यस्थितीत शहरात सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी नवाथे नगरातील भूमिगत मार्गाच्या भिंतींवर एका राजकीय नेत्याच्या कार्यक्रमांचे पोस्टर लावण्यात आले होते, तर आता शिवाजी विज्ञान महाविद् ...
निम्न दर्जाची व घातक रासायनिक रंगाच्या वापरातून तयार होणाऱ्या मिठाईचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवायला हवे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निम्न दर्जाच्या मिठाईची विक्री होत असताना अन्न प्रशासन विभाग गप्प का, असा प्रश्नही पुढे येत आहे. ...
‘चिगर माईट्स’ या सूक्षम कीटकापासून माणसात संसर्गित होणाऱ्या स्क्रब टायफसने जिल्ह्यात पन्नाशी गाठली आहे. खासगी रुग्णालयात दाखल संशयित आणि निश्चित निदान झालेल्यांची संख्या तब्बल ५० वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील तिघांसह वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील ...
दुचाकीने जात असताना सेमाडोहनजीकच्या मोती नाल्यात दुचाकी कोसळून दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी २.३० वाजता हा अपघात घडल्यानंतर बातमी वाऱ्यासारखी पसरली. शोककळा उमटली. ...
प्रत्येक महिलेची प्रसूती ही रुग्णालयात झालीच पाहिजे, यासाठी अंगणवाडी सेविका आरोग्य केंद्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी काळजी घेण्यासोबतच कुपोषित बालकांना नियमित आहार देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा खत्री यांनी सेमाडोह येथे गुरुवारी आयोजित ...