दहशतवादी कारवाया, घातपाती हल्ले टाळण्यासाठी ‘अ’ दर्जाच्या रेल्वे स्थानकांवर अद्ययावत सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला होता. मात्र, आजही बहुतांश ‘अ’ दर्जाच्या रेल्वे स्थानकांवर अद्यावत सुरक्षा यंत्रणेचा बोजवारा उडाल ...
राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे सोपविली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा पोहोचत असल्याप्रकरणी २० आमदारांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आहे. ...
कार्तिक पौर्णिमेच्या प्रतिपदेला रुक्मिणीच्या माहेरी दहीहंडीसाठी वारकऱ्यांचा मेळा असतो. त्याच्या एक दिवस आधी तेथून दहा किलोमीटरवरील कुऱ्हा येथे तिवसा रोडवरील खुल्या जागेत शुक्रवारी दुपारी रिंगण सोहळा पार पडला. विदर्भातून आलेल्या पालख्यांसह हजारो भाविक ...
लाकडी साहित्यांच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. गुरुवारी मध्यरात्री इतवारा बाजार स्थित कडबी बाजारात ही घटना घडली. शार्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आली. ...
कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर दर्यापूर येथे श्री महापरायण सेवा समितीच्यावतीने प्रथमच ५१०० भाविकांच्या सहभागातून ऐतिहासिक महापारायण सोहळा जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर शुक्रवारी घेण्यात आला. ...
रेल्वे गाड्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथक गठित केले आहे. या पथकातील बंदूकधारी शिपाई दोन रेल्वे विभागांच्या सीमेदरम्यान प्रवाशांची सुरक्षा करतील. विशेषत: लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षा प्रदान केली जा ...
वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या विषयात आ. रवि राणा यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याशी तब्बल ३० मिनिटे बंदद्वार चर्चा केली. ...
पूर्व मेळघाट वनविभाग अंतर्गत बिहालीसह लगतच्या जंगलातून होणाऱ्या सागवान तस्करीत वाहनाचा क्रमांक बदलवून त्यावर सत्ताधारी पक्षाच्या राजकीय चिन्हाचा वापर वनतस्कर करीत आहेत. भाजपच्या ‘कमळ’वर सागवान तस्करी करीत असलेले एक वाहन वनअधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. ...