धामणगाव रेल्वे तालुक्यात अल्प पाऊस, त्यातच लागणारा खर्च अधिक असल्यामुळे भाववाढीच्या अपेक्षेत तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्यांच्या घरी आजही पांढरे सोने पडून आहे. ...
धारणी तालुक्यात सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशीला सर्वाधिक पसंती दर्शवली. परतीच्या पावसाने दगा दिल्याने आणि वातावरणात बदल झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे . ...
चांदूर बाजार तालुक्यात यंदा पावसाने सरासरी गाठली नसली तरी कापसाची स्थिती समाधानकारक आहे. तथापि, अल्प उत्पादन व दरातील तफावतीमुळे शेतकऱ्यांच्या ‘अच्छे दिन’च्या आशा मावळल्या आहेत. ...
पांढरं सोनं असे अभिमानाने मिरवणाऱ्या कापसाने यंदा अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हाती कवड्या दिल्या आहेत. कुठे दोन, तर कुठे चार वेच्यातच शेतीची उलंगवाडी झाली. ...
विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा श्रीअंबादेवी संगीत सेवा समारोह यंदा ३० नोव्हेंबरपासून श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...
परतवाडा-भंडारा बसच्या मद्यपी चालक व वाहकाचा प्रतापामुळे महामार्गावर तब्बल ८५ किलोमीटरपर्यंत पन्नास प्रवाशांची प्राणाशी गाठ पडली होती. अखेर त्यांच्याच प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. रविवारी रात्री ७ वाजता ही घटना उघडकीस आली. ...