येथून सातरगावमार्गे चांदूरबाजारकडे जाणारी एसटी बस उलटून ५० प्रवासी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता दरम्यान उलटली. यात ५० प्रवासी जखमी झालेत. त्यापैकी १९ गंभीर जखमींना उपचारार्थ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. हे कायद्याचे राज्य आहे. आम्ही कायद्याचा सन्मानच करतो. मात्र, शासन आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. दबावतंत्राचा वापर केला जात आहे. ...
एकीकडे काही बँकांचे नवीन डेबिट कार्ड हॉटलिस्टेड होण्याचा प्रकार घडत आहेत. एसबीआयने खातेदारांना घरच्या पत्यावर पाठविलेले डेबिट कार्ड त्यांना मिळाले नसेल व घरच्या पत्यावरून परत गेले असल्यास ते कार्ड ब्लॉक करण्यात येत असल्याची नवीन माहिती पुढे आली आहे. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री परतवाडा-चिखलदरा मार्गावर भिलखेडा फाट्यानजीक वाघाच्या कातडीसह आठ जणांना शिताफीने ताब्यात घेतले. ...
जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाने चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्गाच्या कामासाठी ४५ कोटींचे नियोजन केले. त्यानुसार कामे मार्गी लावण्यासाठी बांधकाम विभागाची धावपळ सुरू आहे. ...
डिप्टी ग्राऊंडमधील दगडफेक व तलवारी उगारण्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच बुधवारी रात्री १२ नंतर नूरानी चौकात दोन गटांत सशस्त्र चकमक उडाली. प्रचंड दगडफेक करण्यात आली. या चकमकीत एक जण गंभीर जखमी झाला. ...
चाराटंचाईवर मात करण्यासाठी अभिनव प्रयोग धामणगावात यशस्वी ठरला असून, ५० ग्रॅम गहू आणि ५० ग्रॅम मका बियाण्यापासून दोन किलो हिरवा चारा निर्माण करण्याची किमया धामणगाव येथील एका प्राध्यापकाने साधली आहे. ...