वाढत्या तापमानाने पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. तद्वतच केळी बागांवर मोठा दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. झाडे उन्मळून पडण्याच्या स्थितीत आले असून तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. ...
रेल्वेच्या धडकेत आई व बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर दोन वर्षीय बालक बचावला. सांभाळ करणारे वडीलही बे्रनट्युमरचे आजारी. अशा स्थितीत दोन वर्षीय चिमुकल्यावर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. सुदैवाने चाइल्ड लाइनची साथ चिमुकल्याला मिळाली आणि त्यांनी चिमुकल्याच्या न ...
लोकसभा मतदासंघाची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झालेली आहे. यावेळी २० टेबल राहण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया अधिक पारदर्शी पद्धतीने व्हावी, यासाठी मतमोजणीसाठीचे मनुष्यबळदेखील रॅण्डमायझेशन पद्धतीने नियुक्त क ...
शिरखेड पोलिसांच्या वाहनाने दिलेल्या धडकेत दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना तळेगाव दाभेरीनजीक रविवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. त्या दोन मजुरांना अत्यवस्थ स्थितीत नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ...
राज्यात विधानसभा निवडणूक आॅक्टोबरमध्ये होण्याचे संकेत आहेत. तत्पूर्वी आॅगस्ट महिन्यात आचारसंहिता लागू होईल. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ हा २० सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. ...
गतवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पावसामुळे सद्यस्थितीत पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांच्या भूजलस्तरात कमी आलेली असल्याने एप्रिल अखेर ११४० गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. ...
साईनगर भागात झालेल्या चोरीच्या चार घटनांची शाई वाळते न वाळते तोच पाचवी चोरी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर साईनगरातील हरिचंद्र वासुदेव काळे यांचे बंद घर फोडून चोरांनी ४० ते ५० हजारांचा एैवज लंपास केला. ...
तालुक्यातील वणी बेलखेडा येथील सलीम खान करीम खान या शेतकऱ्याने झाडावरून गळून पडलेल्या बोराच्या आकाराची संत्री खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. हैद्राबादला त्या संत्र्यापासून नामांकित कंपनीकडून रक्तदाबाची औषधी तयार होते. ...
उन्हाळा लागताच जिल्हाभरात महिलांना कुरड्या, पापड, शेवळ्या आदी पदार्थ साठविण्याचे वेध लागतात, तर मेळघाटात आबालवृद्ध जवळपास दोन महिने जंगलातील मोहफुले, हिरडा, चारोळी आदी रानमेवा वेचून, तोडून, वाळवून रोजगारनिर्मिती करीत असतात. ...
शहरात शुक्रवारी रात्री एका ट्रॅव्हल्सला, तर शनिवारी नांदगावपेठ एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनी व एका मोबाइल टॉवरच्या जनरेटरला भीषण आग लागली. जिल्ह्यातदेखील आगीच्या घटना घडल्या. आगडोंब विझविण्यासाठी अग्निशमन व नागरिकांनीही परिश्रम घेतले. ...