पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या जिल्हा परिषदेत पाणीटंचाईचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच प्रशासकीय यंत्रणेकडून गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषदेतील पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी पाण्याच्या स्रोत असलेल्या ...
निर्मितीपासूनच उपसला न गेलेल्या वडाळी तलावातील गाळ काढण्यासाठी हजारो हात शनिवारी सकाळी ‘साथी हात बढाना’ या भूमिकेत होते. महापालिका आयुक्तांच्या महाश्रमदान या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद लाभला. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण व्हावे व शहर सौंदर्यात भर घालण ...
पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी फक्त १५.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
तालुक्यातील अनेक गावे भीषण पाणीटंचाईस सामोरे जात आहेत. सिंचनासाठी पाणी नसल्याने एकीकडे संत्राबागा व अन्य बागायती पिके सुकत असताना पेयजलासाठी साठमारी सुरू झाली आहे. तूर्तास तालुक्यातील २८ गावांत पाणीटंचाई असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. ...
तालुक्यात पाणीपुरवठा करणाºया योजना कोरड्या पडल्याने ४० आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अपुºया टँकरमुळे पाण्यासाठी भटकंती, तर दुसरीकडे पाण्यासाठी ग्रामस्थांचे होणारे वाद पाहता टँकरचे पाणी थेट विहिरीत सोडले जात आहे. ...
लोकसभा निवडणूक मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. २३ मे रोजी होणारी मतमोजणी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. अमरावती मतदारसंघाचे लोकसभेतील प्रतिनिधी कोण राहणार, याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मतमोजणीदरम्यान व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजाव्या लागणा ...
अमरावतीकरांना तहान भागविण्यासाठी पाणी आहे; मात्र ते एक दिवसाआड करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा सर्वाधिक परिणाम अमरावतीकरांच्या दैनंदिन नियोजनावर झालेला आहे. याशिवाय साठवणुकीची साधने, नळाची प्रतीक्षा व अतिरिक्त पा ...
विदर्भ पॅकेज अंतर्गत शेतक-यांना सदोष आणि निकृष्ट साहित्य पुरविणा-या चार उत्पादक कंपन्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाच्या पानांच्या झिरमाळ्या झाल्या आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढल्यामुळे केळीची पाने होरपळून गेली आहेत. या दुहेरी संकटाने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आह ...