जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या १६३ वर्गखोल्या शिकस्त झाल्या आहेत. १४ पंचायत समित्यांच्या विविध गावांत असलेल्या शाळांमधील या वर्गखोल्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती आवश्यक आहे. यू-डायसनुसार सद्यस्थितीत सन २०१७-१८ मधील १६३ वर्गखोल्या दुरुस्ती करणे ...
मुंबई मार्गावरील प्रवाशांच्या पसंतीस अव्वल ठरलेली अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या देशभरातील ६०० उत्कृष्ट गाड्यांच्या यादीत आहे. ...
नांदगावपेठ येथील महामार्गनजीक शासकीय वसाहतीनजीक जीवन प्राधिकरणच्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह लीक झाल्यामुळे सोमवारी सकाळपासूनच हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. यासंदर्भाचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. मात्र, याकडे जीवन प्राधिकरणच ...
जिल्ह्यात १२५ ग्रामपंचायतींच्या १६६ प्रभागातील रिक्त असलेल्या १८९ सदस्यपदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केला. २२ मे रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होणार आहे, तर २३ जूनला मतदान होईल. संबंधित निवडणूक क्षेत्रात २४ जून ...
महापालिका क्षेत्रात काँक्रीट रस्ते बांधण्यासाठी कंत्राटदाराने दुभाजकांवर नियमबाह्य बोअर खोदून पाण्याचा अनिर्बंध उपसा केला. यामुळेच शहरातील भूजलात घट झाली व पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. ...
लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी नेमाणी गोडाऊन येथे २३ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल. याकरिता यंत्रणा सज्ज आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर, मिळालेल्या मतांची माहिती १० मिनिटांच्या आता सुविधा पोर्टलवर अपलोड केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणक अधिक ...
तालुक्यातील १६ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाच्यावतीने ११ टँकरने पाणी पुरविले जात आहे. प्रशासनाने एक बोअर व १८ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. ...
नजीकच्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने गतवर्षी १३ कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावलेली तीन हेक्टरमधील सुमारे साडे तीन हजार झाडे जळाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, ही घटना सामाजिक वनीकरणाने दाबण्याचा ...