मेळघाटात वादग्रस्त ठरलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात दरसूचीप्रमाणे अंदाजपत्रके तयार न करताही त्यास तांत्रिक मान्यता दिल्याच्या कारणावरून येथील पंचायत समितीचे शाखा अभियंता विवेक राठोड यांना बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधि ...
अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी २६ मार्चपर्यंत ३६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारी छाननी करण्यात आली. यामध्ये तांत्रिक कारणावरून दोन अर्ज बाद झाल्याने ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ...
लोकसभा निवडणुकीत हळूहळू रंगत येऊ लागली आहे. उमेदवारांचे नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया संपुष्टात आली. आता किमान ७५ टक्क्यापेक्षा जास्त मतदान व्हावे, अशी तयारी जिल्हा निवडणूक कार्यालयाने चालविली आहे. त्यानुसार विविध उपक्रम, कार्यक्रमाद्वारे मतदान जनज ...
भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, कुठलाही गैरप्रकार घडणार नाही याबाबत दक्षता बाळगावी, असे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक दिनेशकुमार यांनी बुधवारी दिले. ...
दर्यापूर तालुक्यातील इटकी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले. गाव मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने या निर्णयाप्रत पोहोचल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांनी मंगळवारी येथील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
अॅपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णाचा अचानक मृत्यू झाल्याने नातेवाइकांचा रोष उफाळून आला. इर्विनमधील डॉक्टरांच्या हलगर्जीनेच मृत्यू झाला असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा न ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची उन्हाळी २०१९ परीक्षा १ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पाच पेपरच्या तारखा बदलल्या आहेत. नवे परीक्षा वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ...
जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही असे अभिमानास्पद बिरूद मिरवणाऱ्या आपल्या भारत देशातील निवडणूक हा लोकशाहीतील पवित्र यज्ञ. या यज्ञात आदर्श आचारसंहितेचा समान, पारदर्शक अंमल अपेक्षित आहे. ...
एक महिन्यापासून चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना अधिग्रहित केलेल्या विहिरींतून आदिवासींपर्यंत पाणीपुरवठा करणारे टँकरच निवडणुकीसह इतर तालुक्यांतील कामांसाठी पळविले. परिणामी मेळघाटात एकही टँँकर सुरू झाला नसल्याचे वास्तव आह ...