वडिलांसोबत जंगलात गुरे चरण्यास गेलेल्या रवि चरणदास अडमाने व स्वप्निल संजय पेठे हे जीवलग मित्र तृष्णातृप्तीकरिता विहिरीत उतरले. मात्र पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ब्राह्मणवाडा (गोविंदपूर) येथे घडली. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदली केली जाते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्या लांबणीवर पडल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांच ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत २७ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. अद्याप १३ महाविद्यालयांनी मूल्यांकनाकरिता विषय प्राध्यापकांना पाठविले नाही. त्यामुळे या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिका स्वीकारणार नाही, अशी ताकिद विद्यापीठाच्या पर ...
जिल्ह्यातील दुष्काळस्थिती व पाणीटंचाईसाठी काय उपाययोजना सुरू आहेत, यासंदर्भात बैठक लावण्याची सूचना नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सोमवारी बैठक आयोजित केली आहे. ...
तिरळेपणा, जाड भिंगाचा चष्मा वापरणाऱ्या मुलांच्या डोळ्याची तपासणी ४ ते ८ वर्षांपर्यंत करणे गरजेचे आहे. अन्यथा अम्ब्लोपिया आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात ९१ हजार मुलांना दृष्टीदोष असल्याचे समोर आले आहे. याकडे पालकांनी दुर्लक्ष केल्यास अ ...
युरिया मिश्रित पाणी पिण्यात आल्याने चराईसाठी गेलेल्या १८ शेळ्या दगावल्या. ही घटना तालुक्यातील वघाळ शिवारात रविवारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यात पशुपालकांचे लाखोंचे नुकसान झाले. तालुक्यातील वघाळ शविारात वाडेगाव येथील शेतकरी अरुण ईखे यांचे शेत आहे. ...
शेतकऱ्यांच्या दस्तऐवजांचा संमतीशिवाय वापर करून संत गाडगेबाबा भाजीपाला व कडधान्य प्रक्रिया शेतकरी गटाची स्थापना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्याच दस्तऐवजांचा वापर करून गट स्थापन केल्याने शेतकऱ्यांची ...
उष्ण व शुष्क वातावरणात जोरदार उन्हाळी वारे वाहायला सुरुवात होतात. या जोरदार वाºयाचा एक भाग म्हणजेच वावटळ. परतवाड्याच्या आठवडी बाजार परिसरात शनिवारी जोरदार वावटळ आली. परिसरातील केरकचºयासह गोल-गोल फिरत असताना अचानक भटकी कुत्रीही गोल-गोल फिरायला लागली. ...
गाव पातळीवर पाणी समस्येचे निराकरण करण्याकरिता गटागटाने एकत्र येऊन लोकांनी लोकांकरिता, लोकसहभागातून गावात चक्क ६० हून अधिक बोअरवेलची निर्मिती केली आहे. यातून स्वत:ची पाणी समस्या त्यांनी स्वत:च सोडवली आहे. गावात इतरांनाही ती सहायक ठरली आहे. ...