भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आशीर्वाद असल्याचे वक्तव्य करणारे आ. रवि राणा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार वंचित आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या निवडणूक प्रतिनिधीने मंगळवारी गाडगेनगर पोलिसांत केली. ...
मतदानाची तारीख जवळ येऊ लागली असताना नेत्यांनी संयमाची वीण अधिक घट्ट करणे अपेक्षित आहे. तथापि जळगाव-अळमनेर प्रमाणेच अमरावती लोकसभेच्या राजकारणातही जबाबदार नेत्यांचा तोल सुटू लागल्याने मतदारांमध्ये मनोरंजनाचे; पण उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आह ...
गाव स्मार्ट बनल्यास प्रत्येक शहर स्मार्ट बनल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्मार्ट बनविण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील परसापूर येथे प्रचारसभेत त्या बोलत ...
भाजपक्षाचे दोन आमदार आणि दर्यापूरच्या नगराध्यक्ष सहभागी असलेल्या आनंदराव अडसूळ यांच्या दर्यापुरातील प्रचारसभेवर भाजपक्षाच्याच तालुका पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार घातल्याची घटना निवडणुकीच्या ऐन तोंडावर घडली. ...
आॅस्कर अवॉर्ड हे नावच त्याच्या व्यापकतेची साक्ष देते. ही प्रतिष्ठित बाहुली अमरावती येथील पस्तीशीतील तरुणाने तिस-यांदा पटकावली, असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. ...
जन्मलो तेव्हा वाटलं, आपले पूर्वज अंधारात जन्मले. निदान आपली मुलं-बाळं तरी जन्म घेतील तेव्हा गावात वीज आलेली असेल. मात्र, ते काही प्रत्यक्षात उतरले नाही. ...
देशातील संस्था जतन करण्याचा पायंडा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घालून दिला. पुढे तो मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपर्यंत चालत राहिला; तथापि पाच वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील संस्थांवर हल्ले करीत सुटले आहेत. त्यामुळे नरें ...