माथेफिरूने अर्पिता ठाकरेवर चाकूचे तब्बल सात वार केल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले. घटनास्थळी हत्येच्या थराराने नागरिक भयभीत झाले होते, तर इर्विन रुग्णालयात अर्पिताचा मृतदेह पाहून संतप्त नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने खळब ...
पांदण रस्त्याची न झालेली कामे, अनेक योजनांचा परत गेलेला निधी आणि भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मृत्यू या घटनांना जिल्हा परिषदेचे निष्क्रिय पदाधिकारी कारणीभूत असल्याचा रोष व्यक्त करीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे सोमवारी जिल्हा परिषद बरखास्त करण्याच ...
अद्भुत निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चिरोडी-पोहरा जंगलात हिंस्त्र श्वापदांची संख्याही बरीच आहे. विशेषत:, बिबट्यांसाठी चिरोडी-पोहरा जंगल सुरक्षित आवास बनले आहे. या जंगलात पट्टेदार वाघाचे अस्तित्व नसल्यामुळे या जंगलातील राजे म्हणून बिबट्यांचाच स ...
दोन महिन्यांची असताना आई मुलीला सोडून गेली. १५ वर्षांनंतर मावशीच्या सुनेने त्या मुलीला आग्रा येथे नेऊन आईशी भेट घालून दिली. दरम्यानच त्या मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार पुढे आला. मुलीच्या शोधात असणाऱ्या वडिलांनी राजापेठ पोलिसात धाव घेतली. मात्र, तेथील ...
खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी दिवसभर मेळघाटातील २० पेक्षा अधिक गावांचा दौरा केला. व्याघ्र प्रकल्पाच्या संबंधित आदिवासींच्या सर्व अडचणी ऐकून जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न केला. यात सेमाडोह येथे गुरांच्या चराईचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे आदेश उपस ...
एका संशयास्पद वाहनाचा पाठलाग करीत सौदागरपुऱ्यात शिरलेल्या पोलीस पथकावर हल्ला चढविण्यात आला. रविवारी रात्री १० ते १ च्या सुमारास ब्राम्हणवाडा थडी येथे हा थरार घडला. याप्रकरणी गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, चौघे आरोपी पसार झा ...
सलग दुष्काळ, नापिकी यातून वाढलेले सावकारी अन् बँकांचे कर्ज व वसुलीसाठी तगादा यामधून शेतकऱ्यांत नैराश्याची भावना वाढत आहे. जगावे कसे? या विवंचनेतून यंदा सहा महिन्यांत १२० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. ...
विद्यार्थी जीवनात अध्यापन करताना समर्पण करणे तर गरजेचे आहेच; त्याचबरोबर मुलाच्या सुखात स्वत:चे सूख मानणाऱ्या आपल्या माता-पित्याचाही मान राखा, असे उद्बोधन खासदार नवनीत राणा यांनी केले. ...