जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्के पाऊस असताना ९१ टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी झाल्याची कृषी विभागाची माहिती आहे. पावसाच्या खंडामुळे किमान १० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचे या विभागाने सांगितले. ...
यंदाच्या खरीप हंगामाकरिता रेशीम संचालनालयाने अमरावती विभागात तुती लागवडीचे ९५० एकरांचे उद्दिष्ट दिले होते. आतापर्यंत तब्बल २५०० शेतकऱ्यांनी लागवडीकरिता नोंदणी केली आहे. ...
जिल्हा परिषदेमार्फत सन २०१८-१९ मधील जिल्हा निधीतून सुमारे १ कोटी ०८ लाख ७६ हजारांच्या रकमेतून ४२ कामे मंजूर केली होती. सदर कामांचे वाटप करण्यासाठी मंगळवार २३ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सुशिक्षित बेरोजगार अभियंता (सुबेअ) ...
केबल टाकण्याकरिता विद्युत खांबावर चढलेल्या खासगी वायरमनचा जिवंत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. भातकुली तालुक्यातील साऊर येथे ही घटना घडली. दादाराव श्रीराम सोळंके (४०, रा. साऊर) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर महावितरणच्या शाखा अभियंत्याला घटनास् ...
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेंंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ४० लाख रोपे लावण्यात आली आहेत. मात्र, पाऊस गायब झाल्याने यातील बहुतांश रोपे करपली. पाऊसच नसल्याने उर्वरित रोपांचे संगोपन तरी कसे करावे, ही मोठी समस्या वनविभाग, सामाजिक वनीकरण, व्याघ ...