पश्चिम महाराष्ट्राला पुरपरिस्थितीचा फटका बसल्याचा परिणाम अमरावती येथील भाजीमंडईत जाणवू लागला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाल्यांना चांगला भाव मिळत असल्याने खासगी बाजारात दुप्पट दराने विक्री सुरू आहे. ...
नागपूरहून आपल्या गावी रक्षाबंधनासाठी कारने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने यात दोघे बापलेक जागीच ठार झाले, तर सासू व सुनेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ...
चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील प्रख्यात कवी, गजलकार व साहित्यिक नितीन देशमुख यांना साहित्यक्षेत्रात अतिशय सन्मानाचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.दि. माडगूळकर काव्यप्रतिभा पुरस्कार मिळाला आहे. ...
माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ईसीएचएस पॉली क्लिनिक) अमरावतीच्या नवीन इमारत उभारण्याकरिता जोग स्टेडीयमच्या मागील बाजूला ६ हजार ३०० स्क्वेअर फुटांचा भूखंड मिळविला आहे. ...
गोर बंजारा समाजातील पारंपरिक तीज महोत्सवाला शानिवारी दुपारी ३ वाजता तिजारोपणाने प्रारंभ झाला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात शहरातील २०० वर बंजारा भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ...
चांदूरबाजार येथील भवानी ज्वेलर्स फोडणाऱ्या चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीतील तीन जणांना अटक केली असून, दोन अद्यापही पसार आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीच्या ऐवजासह रोख असा सात लाखांचा मुद्द ...
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवर मेळघाटातील सहा गावांनी मोहोर उमटविली आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर मेळघाट आता पाणीदार झाले आहे. पाण्याचे महत्त्व आदिवासींना समजले आहेत. त्यातूनच शहरी भागातील पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांनी बोध घ ...