जिल्हाभरात श्वांनांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जुन व जुलै या दोनच महिन्यात तब्बल १ हजार ८९ श्वानदंशाचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दररोज सरासरी १५ ते २० जणांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घडत असल्याचे निदर्शन ...
जिल्ह्यात सद्यस्थितीत आंबिया बहराच्या संत्राफळांची मोठ्या प्रमाणावर गळ होत असल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची ओरड झाल्यानंतर कृषी विभागाला जाग आली. ही तिसºया अवस्थेतील फळगळ किंवा पूर्ण वाढ झालेल्या व अपरिपक्व फळांची गळती असल्याचे निदान ...
आशा स्वयंसेविका, रुग्णवाहिकेचा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने एका गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करण्यात आली. संपूर्ण मेळघाटात रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना डॉक्टरांनी त्या महिलेसह तिच्या नवजाताचे वाचविलेले प्राण आरोग्य यंत्रणेची ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तासिका तत्वावर (सीएचबी) अध्यापकांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्याकरिता ५, ६ व ७ आॅगस्ट रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षेत निवड समि ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आॅपलाईन परीक्षेशी संबंधित ‘एन्ड टू एन्ड’ कामाची जबाबदारी असलेल्या बंगळुरू येथील माइंड लॉजिक एजन्सीला विद्यापीठातून कायमचे हद्दपार करण्यात आले. आता परीक्षा केंद्रावर प्रश्र्नपत्रिकांचे वितरण सारणी विभागातून केले जाणा ...
येथे हजारो पर्यटकांनी रविवारी गर्दी केल्याने हरिअमराई घाटात वाहने तब्बल दोन तास जाम लागला होता. हुल्लडबाज पर्यटकांनी रस्त्यावरच वाहने उभी केल्याने सदर प्रकार घडला. या पॉइंटवर पर्यटकांची गर्दी होत असताना वनविभागाचा एकही कर्मचारी नव्हता. ...