जिल्ह्यातील अमरावती, दर्यापूर, बडनेरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मोर्शी, मेळघाट या आठही विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक गावात व परिसरातील प्रचारफेऱ्यांनी वातावरण ढवळून निघत आहे. मोठ्या पदयात्रा आणि त्यादरम्यान होणाऱ्या घोषणाबाजीने कार्यकर्ते परि ...
स्थानिक पंचायत समिती चौकातील आनंद सभागृह स्थित मुख्य प्रचार कार्यालयातून शेकडो कार्यकर्त्यांसोबत पायी प्रचाराला सुरुवात झाली. ही पदयात्रा बस स्थानक मार्गे सुरू होऊन किसन चौक, जयस्तंभ चौक, नेताजी चौक, मोर्शी रोड, गूळ साथमध्ये बच्चू कडू यांनी भेटी दिल् ...
कांतानगर परिसरात भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुनील देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी देशमुख म्हणाले, विकासाचे राजकारण आजवर केले. त्यात तडजोड केली नाही. विकासकामे करण्याची प्रत्येकाची क्षमता ओळखून मतदारांनी मतदान केले पाहिजे. ...
निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडली जावी, यासाठी आयोग आग्रही आहे. याच अनुषंगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांच्या म्हणजेच २६२८ केंद्रांच्या १० टक्के अर्थात २६३ मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणाद्वारे (वेब कास्ट ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बडनेरा नवी वस्तीच्या मिल चाळ येथे सोमवारी किरण पाटणकर यांचा भीमगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रवि राणा यांनी मुख्य अतिथी म्हणून व्यासपीठावरून मार्गदर्शन केले. बडनेरा मतदारसंघात गत ४० वर्षांपासून प्रश्न का ...
विधानसभा निवडणुकीदरम्यान अमरावती ते इंदूर (मध्य प्रदेश) या आंतरराज्य महामार्गावर शहरातील चांदूरबाजार नाका येथे पोलिसांचा तपासणी नाका लावण्यात आला आहे. तेथे ही कारवाई करण्यात आली. चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेण्यात आले. संत्रा खरेदीसाठी दिल्लीहून अचलपू ...
सापळा रचून दोन दुचाकीस्वारांना ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान १८० मिलि क्षमतेच्या ३८४ सीलबंद देशी दारूच्या बॉटल आणि दोन दुचाकी असे १ लाख ७ हजार ४६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भरारी पथकाने ही कारवाई विभागीय उपायुक्त एम.एस. वर्धे यांच्या मार ...
देशी, विदेशी दारू आणि बीअरचा साठा असलेल्या गोदामांचे स्टॉक रजिस्टर तपासणी करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मागविलेला दारूसाठा आणि पाच ते सहा महिन्यांपूर्वीच्या साठ्याची उलटतपासणी केली जाणार आहे. नियमबाह्य दारूविक्री होऊ नये, यावर भर आहे ...
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये किंवा अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. ...