अखिल विदर्भ व-हाडी साहित्य प्रतिष्ठानच्यावतीने ९ व १० नोव्हेंबर रोजी होणाºया विदर्भ ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सतीश तराळ यांची एकमताने निवड करण्यात आली. ...
मंगळवारी दुपारी १२.३० वाजता यातील काही मित्रांनी जत्राडोह येथे धबधब्याखाली मनसोक्त आंघोळ केली. त्यानंतर अनिल राऊत हे धबधब्याचा कोसळत असलेल्या उंच पहाडावर चढले. तेथून छायाचित्र घेण्याच्या नादात पाय घसरून थेट डोहात कोसळल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. ...
जिल्हा परिषदेतून काहींचा पुढील राजकीय मार्ग प्रशस्त झाला. आताच्या विधानसभा निवडणुकीतही अनेक सदस्यांनी निवडणुकीची तयारी करून निवडणूक रिंगणातही उतरले होते. यात जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काँग्रेसचे गटनेता तथा जिल्हा ग्रामीण कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू ...
निवडणुकीदरम्यान त्यांच्याकडे जिवाभावाची पहिल्या फळीतील नि:स्वार्थी कार्यकर्ता मंडळी होती. ती राबराब राबली. १९९९ च्या निवडणुकीची मतमोजणी अमरावतीला पार पडली. पहाटेच्या सुमारास या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झ ...
काही शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात कापणी करून पडले आहे, तर काहींनी मळणी यंत्रावरून काढून आणलेले ओले सोयाबीन घरात टाकले आहे. पण, सततच्या पावसाने ढगाळ वातावरणाने ते उन्हात सुकवणे कठीण झाले असून, गल्लीबोळात, घरोघरी घामेजलेल्या सोयाबीनचा दर्प सुटला आहे. त्या ...
धाराकोट येथील सुनील लक्ष्मण कासदेकर हे त्यांचा मुलगा साहिल (७) याच्यासोबत दुचाकीने धारणी ते साद्राबाडी ते सावलीखेडा मार्गाने भंवर गावाकडे जात होते. यादरम्यान साद्राबाडी गावाजवळील लंगडाबाबा मंदिराजवळ धारणीकडे येत असलेली एसटी बस व दुचाकी समोरासमोर आल्य ...
पश्चिम विदर्भातील आठ प्रकल्प पावसाळा संपल्यानंतरही ओव्हरफ्लो होत आहेत. त्यामुळे प्रकल्पांतून होणारा पाण्याचा विसर्ग पाहण्याकरिता धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. ...
अमरावती शहरातील जुन्या नगरपंचायतसमोर गाई, म्हशींचा पोळा भरविला गेला. यात गावातील हजारो नागरिक सहभागी होत असतात. यामध्ये एकमेकांच्या अंगावर फटाके फोडण्याची जीवघेणी परंपरा जोपासली जात आहे. ...