अमरावती - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री होत असतील, तर काँग्रेसचा त्या निर्णयास पाठिंबा असेल, असे मत काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा ... ...
निम्न प्रतिचा कांदा हा १५०० ते ३००० हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. हाच कांदा बाजार समितीतून व्यावसायिकांनी खरेदी केल्यानंतर त्याची दामदुप्पट म्हणजे ६० ते ८० रूपये किलो दराने विक्री होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. ...
परतीच्या पावसाने दहा दिवसांत जिल्ह्यातील एक हजार ६०६ गावांमधील एक लाख ४७ हजार ९१९ हेक्टरमधील खरीप पिके उद्वस्त झालीत. यामध्ये ९५ हजार ८९९ हेक्टरवरील सोयाबीन, ४१ हजार ६९९ हेक्टरमधील कपाशी, ३ हजार १६३ हेक्टरमध्ये ज्वारी, ३ हजार ४६१ हेक्टरमध्ये धान, ७२० ...
‘लोकमत’ने २ नोव्हेबर २०१९ रोजी ‘बिबट्याचा विद्यापीठाबाहेर संचार’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. बिबट आता बाहेर पडल्याने नागरी वस्त्यांमध्ये धोका निर्माण झाली आहे. त्यानंतर वनविभागाने शनिवारी विविध उपाययोजनेसाठी पुढाकार घेतला. वडाळीचे वनपरिक्षेत् ...
नाजुकराव तायडे हे पत्नी शालिनीसह निंभी येथे त्यांच्या आजारी मेव्हणीची प्रकृती बघण्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच २७ एएस ६५३० ने मोर्शीकडे जात होते. त्याचवेळी एमएच २७ बीई ००८४ क्रमांकाची चारचाकी वरूडकडून अमरावती, तर एमएच ३१ सीटी ९२२० या क्रमांकाची चारचाकी ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री होत असतील, तर काँग्रेसचा त्या निर्णयास पाठिंबा असेल, असे मत काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे व्यक्त केले. ...
शहरातील शीतल गॅस एजन्सीचे कर्मचारी असलेले रवींद्र निवृत्ती टापरे (रा. थिलोरी) हे २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास स्टेट बँकेत २ लाख ४६ हजार ८८० रुपयांचा भरणा करण्यासाठी गेले होते. बँकेत जाण्याआधी लोखंडी गेटजवळ दोन अज्ञात इसमांनी त्यांना आवाज ...
खरिपातील सोयाबीन, ज्वारीचा हंगाम अन् कपाशीच्या वेचणीची सुरवात होत असतानाच्या काळातच दहा दिवसांच्या अवकाळी पावसाने किमान दीड लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान प्रधानमंत्री विमा योजनेच्या निकषात समाविष्ट असल्याने शेतकऱ्यांना विमा परतावा लाभ ...