शिधापत्रिका वितरणातील अनियमिततेवर बोट ठेवून संबंधित दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आदेश ना. बच्चू कडू यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर तहसीलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संघटनेसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांचा ...
जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, २१८ बाधित गावांतील २६ हजार ३२४ हेक्टर क्षेत्रावरील पीक व फळपिकांचे नुकसान झाले आहे. धारणी तालुक्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने शून्य पावसाची नोंद केली असली तरी तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यात गुरुवारी ...
धारणी वगळता अन्य तेराही तालुक्यांत बुधवारी उशिरा रात्री व गुरुवारी पहाटे अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला, तर तिवसा, वरूड व मोर्शी या तालुक्यांत बोराच्या आकाराची गार पडली. ...
गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शासकीय खरेदी केंद्रांवर उघड्यावर ठेवलेल्या धानाच्या पोत्यात पाणी शिरले व धान भिजून त्याला अंकुर फुटल्याचे दिसत आहे. ...
बेनोडा परिसरात सर्वाधिक क्षेत्र संत्राबागांनी व्यापले आहेत. मागील वर्षीच्या अभूतपूर्व दुष्काळातून कशाबशा वाचविलेल्या संत्राबागा पावसाच्या खंडाने यावर्षी बहरल्या नाहीत. तेव्हा वर्षाचा गाडा चालविण्यासाठी संत्राउत्पादकांनी खरीप पिकांची कास धरली. मात्र, ...
सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ आणि अग्रवाल समितीच्या शिफारशीनुसार परीक्षेचे कामकाज ऑनलाइन आवश्यक करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात २०१६ मध्ये परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ आॅनलाइन कामांसाठी बंगळुरू येथील माइंड लॉजिक एजन्सी नेमण्यात आली. ...
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग होणार असून, अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीसाठी मागील काही दिवसांत पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत पार पडल्या. राज्यात २५ हून अधिक जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल, असे बोलले जात आहे. ...
दरवर्षी नववर्षाच्या स्वागताला उत्साहाच्या भरात एखादी अप्रिय घडून गालबोट लागते. त्यामुळे मंगळवारी पोलिसांनी शहरातील चौकाचौकांत तगडा बंदोबस्त लावला होता. कडाक्याच्या थंडीतही पोलीस नागरिकांच्या, तरुणाईच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर सज्ज होते. मात्र, यंदा रस ...