कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन २१ मार्चला सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत केले होते. परंतु, भीषण परिस्थिती पाहता, सरकारने कलम १४४ लागू करून जमावबंदी आदेश काढले आहेत. विदर ...
शासकीय विश्रामगृहात आमदार खोडके यांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. कोरोना विषाणू संसगर्ग हे राष्ट्रीय संकट आहे. मात्र, संचारबंदीमुळे जिल्हा लॉकडाऊन होणार असून, सामान्यांना रोजगार नसल्याने त्यांच्यापुढे जगण्याची बि ...
सद्यस्थितीत तोडणीला आलेल्या संत्राबागांची विक्री झालेली आहे. दोन ते तीन आठवड्यांत ती संपणार आहे. जिल्ह्यात साडेतीन लाख टन संत्रांचे उत्पादन आहे. यापैकी एक लाख टन संत्रा सद्यस्थितीत झाडावर आहे. तिवसा, मोर्शी व वरूड तालुक्यांमध्ये ३० टक्के म्हणजेच एक ल ...
अमरावती येथील एका यात्रा कंपनीची खाजगी बस द्वारका, अमरकंटक दर्शन व नर्मदा परिक्रमेकरिता भाविकांना घेऊन गेली होती. अमरावती, यवतमाळ, जालना येथील ५५ प्रवाशांना घेऊन ती बस ११ मार्च रोजी अमरावतीहून निघाली, तर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास धारणी येथे पोहोच ...
सोमवारी अमरावती जिल्ह्यात कलम १४४ अन्वये जमावबंदी कायदा लागू करण्यात आला. कोराना विषाणूपासून वाचण्यासाठी शासन, प्रशासनाकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. परंतु, सोमवारी सकाळपासून जमावबंदी कायद्याची नागरिक सर्रास पालमल्ली करताना दिसून आले. अमरावती मह ...
गाडगेनगर, फ्रेजरपुरा, सिटी कोतवाली, राजापेठ तसेच इतर पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या असता, शहर पोलीस एकदिलाने कार्य करताना दिसून आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट होता. एरवी राजकमल, जयस्तंभ इतर चौकांत गर्दी राहते. मात्र, रस्त्यावर क् ...
जिल्ह्यात प्रवेशीत परदेशीय किंवा देशातंर्गत प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त पुणा, मुंबईसारख्या शहरातून आलेल्या व्यक्तीदेखील स्वताहून तपासणी करीत आहेत. रविवारपर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५३० चेवर ...
कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी राज्य शासनाने सर्वात प्रथम शाळांकडे लक्ष वेधले. शाळेत विद्यार्थी एकत्र येऊ नये म्हणून राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या घोषित केल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षेच्या कामात असल ...