दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पहिलीच्या वगार्तील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया घेण्यात येतात आता जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्य ...
परतवाडा-चिखलदरा मार्गावर धामणगाव गढी, चिखलदरा ते घटांग अशा जवळपास ६० किलोमीटरपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम शासनाच्या एचएएम योजनेंतर्गत किमान १३० कोटी रुपये खर्चून तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिला टप्पा परतवाडा ते धामणगाव गढीपर्यंत ११ कि ...
तक्रारीनुसार, तोरणवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार मंगल विक्रम मोरले यांनी कोरोना संचारबंदीचा फायदा घेत आदिवासींकडून धान्याच्या नावाखाली प्रतिव्यक्ती दोनशे रुपयांची अवैध वसुली केली, तर दरमहा रेशन कार्डवर धान्य देताना गहू आणि तांदूळ प्रत्येकी एक किलो ...
जिल्ह्यात बहुतांश आंबेडकरी अनुयायांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वस्त्यांमध्ये सजावट, रंगरंगोटी केली नाही. बुद्धविहार अथवा डॉ. आंबेडकर पुतळ्यांवर रोषणाईला फाटा देण्यात आला. सामाजिक, राजकीय पदाधिकाऱ्यांची पोस्टरबाजी दिसली नाही. देशावरील संकट हे प्रत्येक ...
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. यामध्ये आता सार्वजनिक ठिकाणी थु ...
कोरानासंबंधी नमुने तपासण्यासाठी नागपूरला चार प्रयोगशाळा आहेत. अमरावती हे विभागीय मुख्यालय आहे; मात्र येथे एकही प्रयोगशाळा नाही. दोन प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात, यासाठी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म ...
थेट घरकाम करीत असलेल्या महिलेजवळ जातो. तिच्या चेहºयाला काहीही बांधले नसल्याने जवळचा मास्क देतो. गावात रेशनचे धान्य वाटप झाले का, गावकरी काय करीत आहेत, शेतीची कामे आहेत का? आदी विचारपूस करतो. समाधानाने तो वाहनाचा ताफा पुढे निघून जातो. रविवारी दुपारी ३ ...
परतवाडा येथील कुटीर रुग्णालयात १० बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तेथील इमारतीचे नूतनीकरण ऑक्सिजन, ट्रामा केअर युनिट व्हेंटिलेटर अशा अतिआवश्यक सुविधा या बाबींवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पाहणी करून काही सूचना दिल्यात. ...
मॅनेजिंग ट्रस्टींनी लॉकडाऊ नच्या अनुषंगाने जैनधर्मीय भाविकांना पूर्वकल्पना दिल्यामुळे मुक्तागीरीत कुठलाही भाविक अडकलेला नाही. महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवरील मुक्तागिरी हे अतिप्राचीन सिद्धक्षेत्र दक्षिण भारताचे शिखरजी म्हणून ओळखले जाते. मध्यप्र ...
देशभर लॉकडाऊन आहे. घराबाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आवश्यक कामासाठीच बाहेर निघण्याची मुभा संचारबंदीच्या काळात देण्यात आली आहे. त्यासाठी सुरक्षित अंतर तोंडाला मास्क बांधणे सक्तीचे करण्यात आले, ही सुरक्षा नागरिकांच्या स्वत:च ...