जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा नागरिकांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. याच उपाययोजनांचा एक भाग या अर्थाने राष्ट्रीय महामार्गाने जिल्ह्यात प्रवेश महामंडळाच्या बस व खासगी ट्रॅव्हलमधील प्रवाशांची शुक्रवारपासून थर्मल स्कॅनर व ...
अमेरिकेतून एक दाम्पत्य १० मार्च रोजी आले. परंतु, इर्विन रुग्णालयात ते गुरुवारी दुपारी अडीच वाजता दाखल झाले. कोविड-१९ ची जगभरात दहशत पसरलेली असताना, मास्क न घालता आयसोलेशन वॉर्डापर्यंत ते धडकले. जिल्हा शल्यचिकित्सकांना नमस्कार करून गप्पादेखील केल्या. ...
रेल्वे स्थानकावर अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करण्यात आली आहे. मात्र, रेल्वे बोर्डाने गाड्या, प्लॅटाफार्म, स्टेशन प्रबंधक कार्यालय, चालक, वाहक लॉबी, विश्रामगृह, आरक्षण तिकीट कक्ष, उपाहारगृह, कॅन्टीन, रेल्वे सुरक्षा बल, रेल ...
कोरोना विषाणूसंदर्भात परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरांत घाणीचे साम्राज्य पसरल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यावर बुधवारी दुपारी १ च्या सुमारास मुख्याधिकारी हे आठवडी बाजारात दाखल झाल्या. त्यामुळे एकच पळापळ झाली. अनेकांनी प्लास्टिक कॅरीबॅगची ...
राज्यभरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये या रुग्णांची संख्या जास्त आढळून येते. सुदैवाने अद्याप अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. तथापि, खबरदारीचा उपाय म्हणून प्रश ...
गुरुकुंज मोझरीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी व प्रार्थना मंदिर कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी टाळण्यासाठी आजपासून ते ३१ मार्च पर्यत बंद करण्यात आले आहे. ...
उच्च न्यायालयाने कोरोना विषाणूच्या अनुषंगाने गर्दी टाळण्याचे आदेश बजावले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फालके) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला न्यायाधीश, जिल्हा वकील संघाचे ...
कोरोना विषाणूचा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये, याच्या पूर्वनियोजनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ लागू केला. यातंर्गत १२ मार्चला पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांची बैठक बोलाविली होती. या व्यावसायिका ...