शपथेमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच झाला असेल, तर आम्ही या देशातील अशा सर्व लोकांची नम्रपणे माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो ...
सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी केंद्र शासनाने गतवर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार प्रत्येकी तीन हप्त्यांत देण्याची घोषणा केली. ...
तलाठ्याचा ‘इगो’ दुखावल्यावर काय होते, याची प्रचिती नुकतीच बेंबळा येथील जगतराव चºहाटे यांना नुकतीच आली. चºहाटे यांच्याकडे ३ एकर १७ गुंठे कोरडवाहू शेत आहे. त्यांनी त्या शेतात तूर व सोयाबीन पेरले. मात्र, तलाठ्याने त्यांच्या पेरेपत्रकावर संपूर्ण कपाशीची ...
हरणटोळ हा साप बिनविषारी असून, ता वेलीसारखा दिसतो. त्याचे तोंड झाडाच्या पत्त्यासारखे असल्याने त्याला शोधणे मोठे कठीण काम असते. हा साप दिसल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातच मणक्याला जबर मार बसला होता. दोन्ही डोळ्यांनी ...
सहकार विभागानुसार, एआर स्वाती गुडधे यांच्या पथकाने आझादनगर येथील डॉ. फाजल अली अब्दुल समद अन्सारी यांच्या घरी धाड मारून १६ लाख ९० हजार २०० रुपये, कोरे स्टँप, इसारचिठ्ठी, बक्षीसपत्र, करारनामा, हक्क सोडल्याच्या पावत्या जप्त केल्या. अचलपूरचे एआर अच्युत उ ...
सहकार खात्याच्या विशेष पथकांनी अमरावती शहरातील १० सावकारांच्या घरी गुरुवारी छापे मारले. १८ लाख ८८ हजार १०० रुपये रोख, धनादेश, खरेदीखत आदी कागदपत्रे या कारवईत जप्त करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. ...
यवतमाळ जिल्ह्यात ६०.४ व वाशीम जिल्ह्यात ७५.६ टक्केच पावसाची नोंद झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झालेले नाही. परिणामी पाण्याचे उद्भव मार्चअखेर कोरडे पडण्याची शक्यता आहे. ...