जिल्ह्यात कोरोना विषाणूबाबत सर्व स्तरांतून जनजागृती सुरू आहे. याच बाबीची दखल ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी घेतली आहे. या विषाणूबाबत अफवा पसरून जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी पोलिसांनी प्रथम खबरदारी घेतली जात आहे, त्यामुळे समाज माध्यमांतू ...
शहरात कुठल्याही कामानिमित्त दाखल होणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनधारकांची पोलिसांनी सकाळपासूनच कसून चौकशी केली. दुपारी ३ चा ठोका वाजताच संचारबंदी तीव्र करण्यात आली. यानंतर मात्र रस्त्यावर एकाही नागरिकाला फिरण्यास मनाई होती. संचारबंदी लागू झाल्यानंतर एका ...
औषधी केंद्रे व रुग्णालयांना वेळेची मर्यादा नाही. धान्य, किराणा, फळे, भाजीपाल्याची विक्री महापालिका, नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमून दिलेल्या जागेतच करावी लागेल. या ठिकाणी १०० मीटर परिसरात पाचपेक्षा जास्त किरकोळ विक्रेते असणार नाहीत. शहरी, त ...
साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी ग्रामस्तरावर आपत्ती व्यवस्थापन कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाला विदेशातून किंवा संसर्गजन्य असलेल्या शहरातून आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद घेणे, अशा व्यक्तींची ...
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने पदाधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपलब्ध करून दिलेल्या हँडवॉश सुविधेनंतर आता प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर व हात धुण्यास ...
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला पालकमंत्र्यांनी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस अधीक्षक हरिबालाज ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन २१ मार्चला सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत केले होते. परंतु, भीषण परिस्थिती पाहता, सरकारने कलम १४४ लागू करून जमावबंदी आदेश काढले आहेत. विदर ...
शासकीय विश्रामगृहात आमदार खोडके यांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. कोरोना विषाणू संसगर्ग हे राष्ट्रीय संकट आहे. मात्र, संचारबंदीमुळे जिल्हा लॉकडाऊन होणार असून, सामान्यांना रोजगार नसल्याने त्यांच्यापुढे जगण्याची बि ...
सद्यस्थितीत तोडणीला आलेल्या संत्राबागांची विक्री झालेली आहे. दोन ते तीन आठवड्यांत ती संपणार आहे. जिल्ह्यात साडेतीन लाख टन संत्रांचे उत्पादन आहे. यापैकी एक लाख टन संत्रा सद्यस्थितीत झाडावर आहे. तिवसा, मोर्शी व वरूड तालुक्यांमध्ये ३० टक्के म्हणजेच एक ल ...
अमरावती येथील एका यात्रा कंपनीची खाजगी बस द्वारका, अमरकंटक दर्शन व नर्मदा परिक्रमेकरिता भाविकांना घेऊन गेली होती. अमरावती, यवतमाळ, जालना येथील ५५ प्रवाशांना घेऊन ती बस ११ मार्च रोजी अमरावतीहून निघाली, तर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास धारणी येथे पोहोच ...