कोरोना विषाणू प्रादुर्भावाने थैमान घातले असून, हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्याअनुषंगाने शासन व प्रशासनाने १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी, ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला आहे. असे असताना महानुभाव पंथीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथ ...
परतवाडा शहराला लागूनच मेळघाटचा परिसर आहे. बेलखेडा परिसरात अनेकांची शेती आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहफुलांची झाडे आहे. ही मोहफुले अस्वलाचे सर्वात आवडीचे खाद्य असून, ते खाण्यासाठी अस्वल हमखास झाडाखाली दिसते. परंतु, बुधवारी पहाटे २.१० वाजता अस्वला ...
दिल्ली येथे ८ ते १० मार्च या कालावधीत तबलिगी जमातचा धार्मिक मेळावा निजामुद्दीन परिसरातील बंगलेवाली मशिदीत घेण्यात आला. या मेळाव्यात इंडोनेशिया, मलेशियासह अनेक देशांतील अडीच हजारांवर नागरिक सहभागी झाले होते. या समूहातील २४ जणांना कोविड-१९ ची बाधा झाल् ...
अत्यावश्यक सेवा वगळता जर कोणी विनाकारण रस्त्यावर फिरायला बाहेर निघत असेल आणि नियमांचे उल्लंघन करत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यांचे विभाजन करणारी वर्धा नदी ज्या गावातून जाते, असे श ...
‘कोरोना’ रोखण्यासाठी शाळेत होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सर्वच शाळांना ३१ मार्च पर्यत सुटया जाहीर करण्यात आल्या. आता तर १४ एप्रिलपर्यत ‘लॉकडाऊन’ घोषित झाले आहे. या सत्रातील शाळा भरण्याची शक्यताच नाही. दरम्यान कालावधीत शालेय पोषण आहारासाठी प्रत्य ...
सोबतच ठेकेदारांचेही उपस्थिती पाहायला मिळाले. कोरोना दूर पळविण्यासाठी आवश्यक सोशल डिस्टन्सिंगचे बंधन बाजूला ठेवत काही विभागांत दाटीवाटीने कर्मचारी कामकाज करीत असल्याचेही चित्र होते. अशावेळी कामकाजात झोकून देणाºया कर्मचाऱ्यांचे कौतुक करायचे की सार्वजनि ...
संचारबंदीच्या काळात अवैध दारू विक्रीला पायबंद घालण्यासाठी दारू दुकाने व बिअर बारला सील लावण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. परंतु, येथील एका बिअर बारच्या गोडावूनऐवजी कंपाऊंडच्या गेटला सील लावल्याचा अफलातून प्रकार उघड झाला. गेटच्या वरून चढून गोडाऊनमधील ...