लोकांनी घरातच राहावे, संचारबंदी सुरू आहे. मात्र नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. परंतु वरूडचे ठाणेदार मगन मेहते यांनी ग्रामसंरक्षण दल सक्रिय केले. प्रत्येक गावखेडे लॉकडाऊन करण्याकरिता गावातील मुख्य रस्त्यावर लाकडी ओंडके टाकून गावबंदी केली आहे. ग्रामस्थ सु ...
भाजीपाला यार्डात गर्दी कमी होण्यासाठी अडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक २९ मार्च रोजी घेण्यात आली. यामध्ये सर्व अडत्यांनी यानंतर किरकोळ विक्री करणार नसल्याचे मान्य केले. परंतु, ४ एप्रिल रोजी पाहणी केली असता अडत्यांनी किरकोळ विक्री सुरूच ठेवल्याचे ...
वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आणि तबलिगी जमातच्या मरकजमधून परतलेल्या या व्यक्तीचे बडनेऱ्यातील जामा मशीद, अलमासनगर व चमननगरातील मशिदीमध्ये २२ ते २८ एप्रिल या कालावधीत वास्तव्य होते. या तिन्ही मशिदींमध्ये प्रत्येकी दोन दिवस वास्तव्य होते. या व्यक्तीसोबत पा ...
बारा दिवसांपासून संपूर्ण राज्यासह देशभरात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने 'लॉकडाऊन' घोषित केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यापारी केंद्रे बंद आहे. तरीही नागरिकांना आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्या ...
शहरातील शक्य त्या ठिकाणी बँकांसमोर नगरपालिकाद्वारे सोशल डिस्टन्सिंग राखण्याकरिता बॅरिकेडिंग करण्यात आले. काही बँकांसमोर ते शक्य नसल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न चालले आहेत. ...
धामणगाव तालुक्यातील सर्वात शेवटचे दोन हजार लोकवस्तीचे गाव विटाळा येथपासून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्याची हद्द सुरू होते. संपूर्ण राज्यात दारूचे दुकाने बंद असताना या गावात देशी, विदेशी, गावरान दारूची खुलेआम विक्री केली जात असल्याची तक्रार थेट जिल् ...
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वरला भेट देऊन तेथील सेवा- सुविधांची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जग ...
जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी अशा दोन विभागांमध्ये नागरिकांकडून आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यासाठी २ ते ६ एप्रिल दरम्यान ही मोहीम राबविली जात आहे. अमरावती महानगरात गुरुवारी १४ पथकांद्वारे केलेल्या तपासणीत सुमारे आठ हजार नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्यात. ...